शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कोल्हापुरात लवकरच सीमा लढा परिषद, मराठा महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 15:36 IST

कोल्हापुरातील बिंदू चौकात १७ जानेवारी १९५६ ला बेळगावमध्ये संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या लढ्यातील हुताम्यांना अभिवादन करण्यात आले

कोल्हापूर : सीमा भागातील बांधवांना एकाकी पडू देणार नाही, सीमा लढा अधिक व्यापक करण्यासाठी कोल्हापुरात लवकरच सीमा लढा परिषदेचे आयोजन करणार असल्याची घोषणा मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केली.राजर्षी शाहू सामाजिक सलोखा मंचच्या वतीने मंगळवारी बिंदू चौकात १७ जानेवारी १९५६ ला बेळगावमध्ये संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या लढ्यातील हुताम्यांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी मुळीक बोलत होते. मेणबत्त्या प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले, यावेळी ‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रेहेंगे तो महाराष्ट्र मे नही तो जेलमें’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रकाश मरगाळे म्हणाले, कोल्हापूरची जनता नेहमीच सीमा भागातील जनतेच्या सोबत राहिली आहे. कोल्हापूरसह पुणे, मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्राने सीमा लढ्यात लक्ष दिले नाही. आगामी काळात काेल्हापूरकरांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात सीमा लढा परिषदेचे आयोजन करावे.एस. जी. देसाई, दत्ता उघाडे, सी. एम. गायकवाड, डी. जी. भास्कर यांनी मनोगत व्यक्त केले. मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, विकास कलगुटगी, ॲड. महेश बिरजे, महादेव मंगनाकर, महादेव मरगांचे, डॉ गिरीश कोरे, छगन नांगरे, शैलजा भोसले, उषाताई लांडे, संजीवनी चौगुले, अनुराधा घोरपडे, शांताबाई पाटील, मेघना साळुंखे, संगीता घोरपडे, मिलन मुळीक, महेश मचले, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, अमरसिंह रजपूत, सहदेव गुरव, संजय कांबळे, राजू माने, अशोक माळी, महादेव पाटील, फिरोज खान, उमेश बुधले, विजय पाटील, राजू परांडेकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर