शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

मोदींना पाठबळ देणारा खासदार कोल्हापुरातून निवडून द्या, शिवराजसिंह चौहान यांचे आवाहन

By समीर देशपांडे | Updated: February 24, 2024 15:24 IST

'नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर भ्रष्टाचाऱ्यांवर किमान कारवाई तरी सुरू झाली'

कोल्हापूर : विकसित भारत करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांना पंतप्रधान करावे लागेल. त्यासाठी पाठबळ देणारा खासदार कोल्हापुरातून निवडून द्या असे आवाहन मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले आहे. येथील महासैनिक दरबार हॉलमधील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहूल देसाई, राजवर्धन निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मोदी यांनी राबवलेल्या विविध योजनांचा दाखला देत चौहान यांनी या सर्व योजना आणखी प्रभावीपणे राबवण्यासाठी तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान होण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी मध्यप्रदेशमध्ये राबवलेल्या विविध लोकप्रिय योजनांची माहिती दिली. 

‘ममता’आता क्रूर झाल्यातत्पूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये ज्या पध्दतीने घटना घडत आहेत. त्या पाहता ममता बॅनर्जी यांच्यातील ‘ममता’आता संपली असून त्या क्रूर झाल्या आहेत. मीच व्यापमचा घोटाळा बाहेर काढला आणि देाषींवर कारवाईचे आदेश दिले. याआधी भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईच होत नाही असे चित्र होते. परंतू नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर किमान कारवाई तरी सुरू झाली. सर्व तपास आणि कारवाई करणाऱ्या यंत्रणा त्यांच्या पध्दतीने काम करत असून यामध्ये सरकारची कोणतीही भूमिका नाही. त्याआधी चौहान यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी बिंदू चौकात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमात नागरिकांचे प्रश्न समजून घेतले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMamata Banerjeeममता बॅनर्जीshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान