शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

‘भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची प्रचंड हानी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 03:34 IST

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची प्रचंड हानी होत आहे.

कोल्हापूर : भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची प्रचंड हानी होत आहे. कुठल्याही प्रश्नाची तड लावण्याऐवजी त्याबाबत टोलवाटोलवी करण्याच्या सरकारच्या कामगिरीने देशात महागाई वाढली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांनी रविवारी येथे केले.अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी खुल्या अधिवेशनात ते म्हणाले, गोरगरिबांना जगणे अशक्य झाले आहे. धार्मिक तेढ निर्माण करून समाजात फूट पाडण्याचे कुटील कारस्थान सरकारच्या पाठिंब्याने काही संघटना करीत आहेत. ते रोखण्यासाठी भाजपा सरकारला सर्व पक्ष, संघटना, संस्थांनी एकमुखाने विरोध केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.अधिवेशनात ‘महात्मा गांधी काल, आज आणि उद्या’ या विषयावर परिसंवाद झाला. त्यात प्रा. सोमनाथ रोडे, एम. एस. पाटोळे, शिवाजीराव परुळेकर, प्रा. किसन कुराडे, सुरेश शिपूरकर यांनी सहभाग घेतला. गांधी विचारांची समाजव्यवस्थेला गरज असल्याची भूमिका त्यात मांडली.