शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची प्रचंड हानी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 03:34 IST

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची प्रचंड हानी होत आहे.

कोल्हापूर : भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशाची प्रचंड हानी होत आहे. कुठल्याही प्रश्नाची तड लावण्याऐवजी त्याबाबत टोलवाटोलवी करण्याच्या सरकारच्या कामगिरीने देशात महागाई वाढली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांनी रविवारी येथे केले.अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी खुल्या अधिवेशनात ते म्हणाले, गोरगरिबांना जगणे अशक्य झाले आहे. धार्मिक तेढ निर्माण करून समाजात फूट पाडण्याचे कुटील कारस्थान सरकारच्या पाठिंब्याने काही संघटना करीत आहेत. ते रोखण्यासाठी भाजपा सरकारला सर्व पक्ष, संघटना, संस्थांनी एकमुखाने विरोध केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.अधिवेशनात ‘महात्मा गांधी काल, आज आणि उद्या’ या विषयावर परिसंवाद झाला. त्यात प्रा. सोमनाथ रोडे, एम. एस. पाटोळे, शिवाजीराव परुळेकर, प्रा. किसन कुराडे, सुरेश शिपूरकर यांनी सहभाग घेतला. गांधी विचारांची समाजव्यवस्थेला गरज असल्याची भूमिका त्यात मांडली.