शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तीन लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 01:10 IST

ज्यांनी वित्तीय संस्थांकडून पीककर्जाची उचल केली नसेल, त्यांना सरकारी निकषांनुसार मिळणाºया मदतीच्या तिप्पट रक्कम भरपाई स्वरूपात मिळणार आहे.

ठळक मुद्देकर्ज न घेतलेल्यांनाही लाभ : एक हेक्टरपर्यंत पूरग्रस्तांना दिलासा

कोल्हापूर : महापुराने नुकसान झालेल्या १ हेक्टर (अडीच एकर) आतील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने पूरग्रस्त शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील सुमारे तीन लाख शेतकºयांना त्याचा लाभ होणार आहे. ज्यांनी वित्तीय संस्थांकडून पीककर्जाची उचल केली नसेल, त्यांना सरकारी निकषांनुसार मिळणाºया मदतीच्या तिप्पट रक्कम भरपाई स्वरूपात मिळणार आहे.

जिल्ह्यात ३ लाख ९१ हजार ४८० हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. यातील १ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्राला पुराच्या पाण्याचा तडाखा बसला आहे. उर्वरित पिके अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाली आहेत. जिल्ह्यात ६ लाख ६० हजार खातेदार शेतकरी आहेत. त्यातील ८४ टक्के म्हणजेच सुमारे साडेपाच लाख शेतकरी हे एक हेक्टरच्या आतील आहेत. राज्य सरकारने सोमवारी पूरबाधित शेतकºयांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. ३ लाख १३ हजार ६१० शेतकरी बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाचा आहे.

महापुरामुळे ऊस, भात, सोयाबीन, भुईमुगाची पिके संपली आहेत. सर्वाधिक नुकसान ऊसपिकाचे झाले असून शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. सरकारी यंत्रणेकडून पंचनामे सुरू आहेत, पण त्यातून मिळणारी भरपाई आणि प्रत्यक्ष नुकसान याची सांगड घालता येत नाही. त्यामुळे बॅँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड कशी करायची? या विवंचनेत शेतकरी असतानाच सरकारने कर्जमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय दिलासा दिला आहे.कर्जमर्यादेच्या निकषाचा अडसर?बॅँकिंग धोरणाच्या अधीन राहून वाटप केलेले कर्जच माफ होणार आहे, हे स्पष्ट आहे. त्यामुळे कर्जमर्यादेपेक्षा अधिक वाटप केलेल्या कर्जदारांची अडचण आहे, त्याचबरोबर मध्यम मुदत व खावटी कर्जाचे काय? हेही प्रश्न अधांतरीच राहणार आहेत.जिल्ह्यातील खातेदार :एकूण खातेदार : ६ लाख ६० हजार१ हेक्टरच्या आतील : ५ लाख ५४ हजार१ ते २ हेक्टरपर्यंत : ७९ हजार ४००२ हेक्टरपेक्षा अधिक : २६ हजार ६००

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी