शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

‘आशां’ ‘कर्मचाऱ्यांची पुन्हा थट्टा : मानधनात अवघी हजार रुपये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 23:05 IST

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत काम करणाºया आशा कर्मचाºयांना दिल्या जाणाºया मोबदल्यात केंद्र सरकारने एक हजार रुपयांची वाढ केली. २००९ नंतर ही पहिल्यांदाच वाढ झाली आहे. आशा कर्मचाºयांना यापूर्वी एक हजार रुपये मोबदला मिळत होता.

ठळक मुद्देकेंद्र सरकारकडून नऊ वर्षांनंतर वाढीचा निर्णयलसीकरण, व्ही.एच.एन.एस.सी. सभा, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील मासिक सभा यांत कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही.

नसीम सनदी ।कोल्हापूर : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत काम करणाºया आशा कर्मचाºयांना दिल्या जाणाºया मोबदल्यात केंद्र सरकारने एक हजार रुपयांची वाढ केली. २००९ नंतर ही पहिल्यांदाच वाढ झाली आहे. आशा कर्मचाºयांना यापूर्वी एक हजार रुपये मोबदला मिळत होता. आता तो दोन हजार रुपये मिळणार आहे.

किमान वेतनाच्या मागणीसाठी दिल्लीपर्यंत संघर्ष करणाºया ‘आशां’ना नऊ वर्षांनी केवळ एक हजाराची तुटपुंजी वाढ मिळाल्याने सरकारने आपली थट्टा केली असल्याची भावना ‘आशा’ कर्मचाºयांमध्ये वाढीस लागली आहे. वाढीव मोबदल्यातही अनेक अटी लावल्याने एका हाताने देऊन दुसºया हाताने काढून घेण्याचाही प्रकार झाल्याने ‘आशा’ अधिकच व्यथित झाल्या आहेत.

ग्रामीण आरोग्यासाठी लसीकरणापासून ते सर्वेक्षणापर्यंत ७६ प्रकारच्या सेवांचा बोजा शिरावर घेऊन गावोगावी हिंडणाºया ‘आशा’ कर्मचाºयांकडे केंद्र सरकारने कायमच दुर्लक्ष केले आहे.ग्रामीण आरोग्य सेवेचा प्रमुख कणा असणाºया या अत्यल्प मोबदल्यावर दिवसरात्र राबत असतानाही शासनाकडून त्यांची दखल घेतली जात नाही. याविरोधात ‘आशा’ कर्मचाºयांनी वारंवार रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलने केली आहेत, तरीही त्याचा कोणताही परिणाम सरकारवर झालेला नाही.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाकडून मानधनात वाढ करीत असल्याचा अध्यादेश ५ आॅक्टोबर २०१८ रोजी काढण्यात आला आहे. या महिन्यापासूनच सुधारित मानधन लागू केले जाईल, असे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सहसंचालक डॉ. दीप्ती पाटील यांनी सर्व जिल्हा परिषदांना कळविले आहे. यात माहितीचे नमुने संकलन व अहवाल सादरीकरणात १०० वरून ३०० याप्रमाणे वाढ केली आहे. लसीकरण, व्ही.एच.एन.एस.सी. सभा, प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरील मासिक सभा यांत कोणत्याही प्रकारची वाढ केलेली नाही. 

वाढ पूर्णपणे फसवीमानधनातील वाढ अत्यल्प असल्याने आम्ही अजिबात समाधानी नाही. रोज १०० रुपये मिळावेत अशी अपेक्षा होती; पण तीही पूर्ण झालेली नाही. मीटिंग भत्त्यात कोणतीही वाढ केलेली नाही. लसीकरण, सर्व्हेसाठीच्या मोबदल्यात दुप्पट वाढ दिसत आहे; पण एका योजनेचे मानधन वाढवून दुसºया योजनेचा मोबदला कमी केल्याने या मानधनवाढीचा लाभ मिळणार नाही. ही वाढ पूर्णपणे फसवी आहे.- नेत्रदीपा पाटील, जिल्हाध्यक्ष आशा कर्मचारी संघटना, कोल्हापूर

टॅग्स :MONEYपैसाkolhapurकोल्हापूर