शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

नव्या २६ विंधन विहिरींना मंजुरी, करवीर, राधानगरी, कागलचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 11:22 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गाव व वाड्यांमधील नव्याने २६ विंधन विहिंरीना मंजुरी देण्यात आली आहे. यात करवीर, राधानगरी व कागल तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.

ठळक मुद्देनव्या २६ विंधन विहिरींना मंजुरी करवीर, राधानगरी, कागलचा समावेश

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई आराखड्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या गाव व वाड्यांमधील नव्याने २६ विंधन विहिंरीना मंजुरी देण्यात आली आहे. यात करवीर, राधानगरी व कागल तालुक्यांतील गावांचा समावेश आहे.करवीर तालुक्यातील धोंडेवाडी व नंदगावपैकी नाळवा, राधानगरीतील मलगुंडेवाडा, म्हासुर्ली-जोगमवाडी, म्हासुर्ली-सावंतवाडी, राजापूर-भिवाची खोळ, राजापूर-सोकमारीचा धनगरवाडा, पडळी-दळवेवाडी, कारिवडे- राणोशीवाडी, कारिवडे- राऊतवाडी, धामणवाडी, धामणवाडी-हणबरवाडी, पडसाळी-वाणेवाडी -शेटेवाडी, मौ. कासारपवाडा-धनगरवाडा, पडळी-डिंगेवाडी, पडळी-जोंधळेवाडी, पाल बुद्रुक, नागदेववाडी, पाल बुद्रुक, स्मशानभूमी वसाहत, पाल खुर्द, हसणे-मांढरेवाडी, केळोशी बुद्रुक, शिंदेवाडी, दुर्गमानवाड-नाना पाटील वाडी या २० ठिकाणांच्या विंधन विहिरीचा समावेश आहे.

कागल तालुक्यातील तमनाकवाडा-दलितवस्ती, अर्जुनवाडा-माळवाडी तिठे पाणंद रोड, गलगले-वेताळ वस्ती, बोळावी-हसूर रोड या चार ठिकाणी अशा एकूण २६ विंधन विहिरीच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी (रोहयो) डॉ. स्मिता कुलकर्णी यांनी दिल्या आहेत. 

 

टॅग्स :Waterपाणीkolhapurकोल्हापूर