शहरं
Join us  
Trending Stories
1
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
2
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
3
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
4
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
5
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
6
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
7
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
8
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
9
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
10
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
11
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
12
'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया
13
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
14
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
15
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
16
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
17
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?
18
८वा वेतन आयोग लांबणीवर? कोट्यवधी आजी-माजी कर्मचारी अद्यापही प्रतीक्षेतच
19
Jagdeep Dhankhar: धनखड यांच्यापूर्वी 'या' व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा?
20
"माझ्या डोळ्यासमोरच मित्राचा जळून मृत्यू..."; विद्यार्थ्याने सांगितली काळजात चर्र करणारी घटना

कृषी विम्यासाठी विभागाकडून आवाहन

By admin | Updated: July 23, 2014 23:49 IST

उपविभागीय कृषी अधिकारी

कोल्हापूर : राष्ट्रीय कृषी विमा योजनेची मुदत जुलैअखेर असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी शासनाच्यावतीने रब्बी हंगाम १९९९-२००० पासून राष्ट्रीय कृषी योजना सुरू करण्यात आली. या हंगामासाठी ही योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. भात, खरीप ज्वारी, नाचणा, तूर व उडीद, कारळा, भुईमूग, सोयाबीन, सुर्यफूल, कांदा, ऊस या पिकांसाठी ही योजना लागू आहे. कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा या योजनेमध्ये सहभाग होऊ शकतो. सरासरी उत्पन्न व किमान आधारभूत किमतीशी निगडित विमा संरक्षित रक्कम हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. शेतकऱ्यांना १५० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त विमा संरक्षण आहे. ऊस सोडून खरीप पिकांसाठी ३१ जुलै, तर आडसाली ऊस लागणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. पूर्वहंगामी उसासाठी लागवडीपासून एक महिना अथवा डिसेंबर २०१४, तर सुरू उसासाठी मार्च २०१५ पर्यंत मुदत आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी तलाठी, कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अथवा राष्ट्रीयीकृत बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)