शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

कृषी विम्यासाठी विभागाकडून आवाहन

By admin | Updated: July 23, 2014 23:49 IST

उपविभागीय कृषी अधिकारी

कोल्हापूर : राष्ट्रीय कृषी विमा योजनेची मुदत जुलैअखेर असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी शासनाच्यावतीने रब्बी हंगाम १९९९-२००० पासून राष्ट्रीय कृषी योजना सुरू करण्यात आली. या हंगामासाठी ही योजना पुढे सुरू ठेवण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. भात, खरीप ज्वारी, नाचणा, तूर व उडीद, कारळा, भुईमूग, सोयाबीन, सुर्यफूल, कांदा, ऊस या पिकांसाठी ही योजना लागू आहे. कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा या योजनेमध्ये सहभाग होऊ शकतो. सरासरी उत्पन्न व किमान आधारभूत किमतीशी निगडित विमा संरक्षित रक्कम हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. शेतकऱ्यांना १५० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त विमा संरक्षण आहे. ऊस सोडून खरीप पिकांसाठी ३१ जुलै, तर आडसाली ऊस लागणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. पूर्वहंगामी उसासाठी लागवडीपासून एक महिना अथवा डिसेंबर २०१४, तर सुरू उसासाठी मार्च २०१५ पर्यंत मुदत आहे. या योजनेच्या अधिक माहितीसाठी तलाठी, कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडल कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी अथवा राष्ट्रीयीकृत बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)