शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

टोल विरोधी लढ्याचे नेते निवासराव साळोखे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 09:30 IST

कोल्हापुरात आयआरबी कंपनीने खासगीकरणातून केलेल्या रस्ते प्रकल्पाच्या विरोधात जे मोठे आंदोलन झाले आणि त्याची दखल घेऊन राज्य सरकारला टोल रद्द करावा लागला त्या आंदोलनाचे निवासराव साळोखे हे मुख्य सूत्रधार होते. 

कोल्हापूर : कोल्हापूरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक आंदोलनांचे वैचारिक स्रोत असलेले  निवासराव साळोखे उर्फ तात्या (वय 72) यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. 

कोल्हापुरात आयआरबी कंपनीने खासगीकरणातून केलेल्या रस्ते प्रकल्पाच्या विरोधात जे मोठे आंदोलन झाले आणि त्याची दखल घेऊन राज्य सरकारला टोल रद्द करावा लागला त्या आंदोलनाचे निवासराव साळोखे हे मुख्य सूत्रधार होते. सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधून सलग पाच वर्षे त्यांनी हा लढा चालवला आणि यशस्वी करून दाखवला.

खरेतर रस्ते प्रकल्पाच्या विरोधातील लढा हा खासगीकरणाच्या धोरणाविरोधात होता. म्हणून राज्य सरकार टोल रद्द करायला तयार नव्हते. पण कोल्हापूरने आम्ही टोल देणार नाही, अशी एकच भूमिका घेतली आणि निवासराव साळोखे यांच्यासारखे शेकडो कार्यकर्ते त्यात उतरले. म्हणून हा लढा यशस्वी झाला.त्यामुळे टोल आंदोलन म्हटल की निवासराव तात्या अशी एक ओळख तयार झाली होती.आज त्यांच्या निधनाने एक संघर्षपूर्ण कार्यकर्ता कायमचा हरपला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर