शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

..अन् संतप्त शेतकऱ्याने ग्रामपंचायतीतच आणून बांधला बैल, कोल्हापुरातील कासारवाडीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 16:36 IST

विशेष म्हणजे, काल गुरुवारी कासारवाडी गावची ग्रामसभा होती

शिरोली : शेतात जायला रस्ता नाही, पाठपुरावा करुनही ग्रामपंचायत यावर तोडगा काढत नसल्याने कासारवाडी (ता.हातकणंगले) येथील शेतकरी अर्जुन जोंधळे यांनी कासारवाडी ग्रामपंचायतीतच चक्क बैल आणून बांधला.कासारवाडी गावच्या पश्चिमेला असणाऱ्या क्रशर उद्योगाकडे जाणारा रस्ता वनविभागाने काही दिवसांपूर्वी बंद केला. पर्यायी रस्ता मिळावा याकरिता व्यावसायीकांचा वनविभागाकडे रस्ता मागणीचा प्रस्ताव दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या. याकरीता ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला आवश्यक आहे. गायरान मधील उत्खनन व पर्यावरण या प्रकरणी हरित लविदाकडे सुनावणी सुरू असल्याने दाखला देण्यास ग्रामपंचायतीने असमर्थता दर्शवल्याने आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे शेतीकडे जाणारे रस्ते बंद केले आहेत. परिणामी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहिला. हा प्रश्न तात्काळ सोडवावा याकरीता शेतकरी अर्जुन जोंधळे यांनी ग्रामपंचायतीतच बैल आणून बांधला.विशेष म्हणजे, काल गुरुवारी कासारवाडी गावची ग्रामसभा होती. सभा सुरू होण्यापूर्वीच गट नंबर ६३० मधील रस्ता व शेत शिवारात बंद केलेले रस्ते यावरून गोंधळ उडाला. सभेसाठी आवश्यक कोरम पूर्ण न झाल्याने सभा तहकूब झाल्याचे सरपंच शोभाताई खोत यांनी जाहीर केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरgram panchayatग्राम पंचायत