शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

आमजाई व्हरवडे-शिरगाव रस्ता धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:27 IST

आमजाई व्हरवडे-शिरगाव हा दोन किलोमीटर अंतर असणारा मुख्य रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने या रस्त्याची ...

आमजाई व्हरवडे-शिरगाव हा दोन किलोमीटर अंतर असणारा मुख्य रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. लहान खड्ड्याचे साम्राज्य असणाऱ्या या रस्त्यावर आता दीड ते दोन फुटांचे खड्डे पडल्याने हे दोन किलोमीटर अंतर पार करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते .

आता पावसाची उघडझाप सुरू असल्यामुळे या रस्त्यावर चिखलही झाला आहे. त्यामुळे या खड्ड्यात पडून पंधरा दिवसांपासून दहा-बारा मोटारसायकस्वार जखमी झाले आहेत.

एखादा मोठा अपघात होण्यापूर्वीच हे खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

चौकट

लोकप्रतिनिधींचीही या मार्गावरून ये जा!

या मार्गावरून लोकप्रतिनिधीही ये-जा करीत असतात. मग या लोकप्रतिनिधींना दोन-दोन फुटांचे पडलेले खड्डे दिसत नाहीत का? की एखादा मोठा अपघात झाल्यावर सांत्वनासाठी त्यांच्या घरी हे लोकप्रतिनिधी जाणार, असा संतप्त सवाल वाहनधारकांतून विचारला जात आहे.