शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अंबाबाईचा किरणोत्सव: सूर्यकिरणे मूर्तीच्या चरणांखाली कटांजनपर्यंत पोहोचली, अडथळा नसल्याने तीव्रता वाढली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 12:48 IST

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर आवारातील गरुड मंडपाच्या कमानीचा अडथळा दूर झाल्याने मावळतीच्या सूर्यकिरणांची तीव्रता चांगलीच वाढली आहे. देवीचा किरणोत्सव ...

कोल्हापूर : अंबाबाई मंदिर आवारातील गरुड मंडपाच्या कमानीचा अडथळा दूर झाल्याने मावळतीच्या सूर्यकिरणांची तीव्रता चांगलीच वाढली आहे. देवीचा किरणोत्सव शुक्रवारपासून (दि. ८) सुरू होत असून, त्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी घेण्यात आलेल्या चाचणीत सूर्यकिरणे मूर्तीच्या चरणांखाली असलेल्या कटांजनपर्यंत पोहोचली होती. आज गुरुवारी किरणे चरणस्पर्श करतील, अशी शक्यता आहे.मंदिर स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना असलेल्या करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरात वर्षातून दोनवेळा किरणोत्सव होतो. ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत दक्षिणायन आणि ८ ते १० नोव्हेंबरदरम्यान उत्तरायण किरणोत्सव हाेतो. त्या निमित्ताने बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने किरणांच्या तीव्रतेची चाचणी घेण्यात आली.मावळतीची सूर्यकिरणे महाद्वारातून गरुड मंडपात येऊन पुढे अंबाबाईच्या गाभाऱ्यात जातात. गरुड मंडप धोकादायक झाल्याने तो उतरविण्यात आला आहे. गरुड मंडपाच्या कमानीचा अडथळा दूर झाल्याने सूर्यकिरणांची तीव्रता अधिक वाढली असून, ती बुधवारी पूर्णक्षमतेने गाभाऱ्यापर्यंत पोहोचली. किरणे बुधवारी अंबाबाई मूर्तीच्या चरणांखालील कटांजनपर्यंत पोहोचून लुप्त झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर