शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

सांगलीत कृषी विधेयकाविरोधात सर्वपक्षीय आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : केंद्र सरकारने लागू केलेले कृषी विधेयक मागे घ्यावे, यासाठी देशभरात आंदोलन तीव्र करण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : केंद्र सरकारने लागू केलेले कृषी विधेयक मागे घ्यावे, यासाठी देशभरात आंदोलन तीव्र करण्यात आले असतानाही, सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे हे विधेयक मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी गुरुवारी सर्व पक्ष व सामाजिक संघटना कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. विधेयक मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे , गेल्या सात दिवसांपासून देशातील शेतकरी कृषिविषयक कायदे रद्द करावेत यासाठी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार बळाच्या जोरावर हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या कृतीचा निषेध करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी एक झाले आहेत.

तिन्ही कृषी विधेयके रद्द करावीत, स्वामीनाथन्‌ आयोगाच्या शिफारशी मान्य करून सर्व पिकांसाठी दीडपट हमीभाव मिळालाच पाहिजे, केंद्र व राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रावर केला जाणारा खर्च दुप्पट करण्यात यावा या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

यावेळी विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. बाबूराव गुरव, धनाजी गुरव, ॲड. के. डी. शिंदे, उमेश देशमुख, सतीश साखळकर, महेश खराडे, डॉ. संजय पाटील, नितीन चव्हाण, मुनीर मुल्ला, अमोल पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

-----------------------------

फोटो ०३सांगली ०१ : कृषी विधेयक मागे घ्यावे, या मागणीसाठी गुरुवारी सर्व पक्ष व सामाजिक संघटना कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.