शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

शेतकरीविरोधी सरकारला पराभूत करणे हेच उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:27 IST

बेळगाव : दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही. भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार असून या सरकारला ...

बेळगाव : दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सरकारने कोणताही प्रतिसाद दिला नाही. भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार असून या सरकारला पराभूत करणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे विधान माजी केंद्रीय मंत्री बाबागौडा पाटील यांनी केले आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. केंद्रात असलेले भाजपचे सरकार हे शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला यांच्या विरोधातील जनविरोधी सरकार आहे. हे सरकार सत्तेवर आल्यापासून जनता सर्वनाशाकडे मार्गक्रमण करत असल्याचा आरोप बाबागौडा पाटील यांनी केला. या जनविरोधी सरकारला आगामी निवडणुकीत पराभूत करणे आणि शेतकऱ्यांची शक्ती दाखवून देणे हे आपले उद्दिष्ट असल्याचे बाबागौडा पाटील यांनी सांगितले.

सततची महागाई, जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, इंधन वाढ, शेतकऱ्यांच्या विरोधातील कायदे अमलात आणणे या सर्वांमुळे हे सरकार देश चालविण्यात सपशेल हरले आहे. यावेळी कामगार नेते, शेतकरी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.