शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नारळ फोडल्यानंतर आता पाणी जाणार नाही वाया, कोल्हापुरातील संशोधकाने तयार केले खास यंत्र

By सचिन भोसले | Updated: February 10, 2023 17:05 IST

आरोग्याला उपयुक्त असलेले नारळातील पाणी जायचं वाया

कोल्हापूर : घराजवळील मारुती मंदिर असो वा दख्खनचा राजा जोतिबा असो अथवा गावातील ग्रामदैवत असो. त्या देवाला अर्पण करण्यासाठी आपण नारळ, कापूर ,उदबत्ती असे नियमित नेतो. नारळ देवळा बाहेर वाढविला जातो.त्यातील बहुमूल्य पाणी वाया जाऊ नये, यासाठी शासकीय तंत्रनिकेतन मधील प्रा. दत्तात्रय सुतार यांनी संशोधनातून खास अगदी स्वस्तातले यंत्र तयार केले आहे.अनेक मंदिरात हमखास देवाला अर्पण म्हणून नारळ वाढविला जातो. या नारळातील पाणी फोडल्यानंतर क्षणात खाली पडून जाते. हे वाया जाणारे आरोग्याला चांगली असणारे पाणी वाया जाते. याचा कोणी गांभीर्याने विचार करीत नाही हीच बाब जाणून शास्त्रीय तंत्रनिकेतन मधील प्रा. दत्तात्रय सुतार यांनी तीन ते चार महिने विविध मंदिरांमध्ये जाऊन नारळ किती फोडले जातात व त्यातून पाणी किती वाया जाती याचा अभ्यास केला. याचा विचार करून २ फूट उंचीचे मशीन बनवले. वरच्या बाजूला नारळ वाढवण्यासाठी एक स्टीलचे बफिंग केलेला अँगल बसवण्यात आला. त्याखाली स्टीलचा ट्रे बसविला.यात फोडलेल्या नारळाचे पाणी एकत्र संकलित केले.ट्रेला चारही कोपऱ्यांना होल केले आणि पाणी खाली ठेवण्यात आलेल्या बाटलीमध्ये साठवले. या यंत्राला बनवण्यासाठी पाच हजार रूपये खर्च आला आहे. याचे पेटंट केलेले नाही. त्यामुळे बेरोजगारांना या यंत्रा त सुधारणा करून रोजगार निर्मिती करता येते.

आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे नारळ पाणी देवळा बाहेर असे वाया जाते. याची चिंता वाटली आणि मेकॅनिकल विभागातील अन्य सहकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चेअंती हे यंत्र स्वस्तत मस्त तयार केले - प्रा.दत्तात्रय सुतार 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरResearchसंशोधन