शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
3
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
4
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
5
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
6
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
7
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
8
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
9
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
10
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
11
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
12
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
13
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
14
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
15
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
16
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
17
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 
18
Nashik Crime: रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला उचलले, रिक्षातून नेत असताना मैत्रिणीमुळे झाली सुटका
19
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
20
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!

Kolhapur: लग्न होऊन सहा वर्षे झाली, मूलबाळ नाही; नैराश्येतून ग्रामसेविकीने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 16:22 IST

कुरुंदवाड : लग्न होऊन सहा वर्षे झाली, तरी मूलबाळ होत नसल्याच्या नैराश्येतून टाकळीवाडी (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका अनघा सतीश ...

कुरुंदवाड : लग्न होऊन सहा वर्षे झाली, तरी मूलबाळ होत नसल्याच्या नैराश्येतून टाकळीवाडी (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका अनघा सतीश बदामे (वय २७, रा. लक्ष्मी टेक, तेरवाड) यांनी तेरवाड येथील राहत्या घरी लोखंडी तुळईस नायलाॅनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची वर्दी सचिन तुकाराम सावगावे यानी कुरुंदवाड पोलिसांत दिली आहे.पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार ग्रामसेविका बदामे टाकळीवाडी ग्रामपंचायतीत सेवेत होत्या. २०१८ साली त्यांचे लग्न झाले होते. लग्न होऊन सहा वर्षे उलटली, तरी मूलबाळ होत नसल्याच्या नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केल्याचे वर्दीत म्हटले आहे. दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास कुरुंदवाड पोलिस करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर