शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Kolhapur: अभ्यास पूर्ण होत नसल्याने नैराश्य, दहावीच्या विद्यार्थ्याने वाढदिनादिवशीच संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 14:14 IST

इचलकरंजी : तोरणानगर-शहापूर परिसरातील इयत्ता दहावीच्या शाळकरी मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजस शेखर वसकोर्ट (वय १६) ...

इचलकरंजी : तोरणानगर-शहापूर परिसरातील इयत्ता दहावीच्या शाळकरी मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजस शेखर वसकोर्ट (वय १६) असे त्याचे नाव आहे. याबाबत शहापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. शाळेतील अभ्यास पूर्ण होत नसल्याच्या नैराश्येतून त्याने आत्महत्या केली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समजले आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, तेजस हा शहरातील एका खासगी शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. गुरुवारी तेजस याने राहत्या घरातील खोलीमध्ये गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. ही बाब निदर्शनास येताच त्याच्या नातेवाइकांनी त्याला उपचारासाठी म्हणून आयजीएम रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आईवडील व बहीण असा परिवार आहे.वाढदिनादिवशीच आत्महत्याआजच त्याचा वाढदिवस होता. वाढदिना दिवशीच मुलाने जीवन यात्रा संपविल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर