शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

‘समाजकल्याण’च्या शिष्यवृत्तीत १७ ०० कोटींचा गैरव्यवहार-: ‘एनएसयुआय’कडून चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 10:51 IST

राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पाच लाख ७१ हजार ३२४ विद्यार्थ्यांनी १५ आॅक्टोबरपर्यंत समाजकल्याण विभागाकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. त्यातील ८७ हजार ८०१ विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण संस्थांनी तपासून मंजूर केले आहेत.

ठळक मुद्दे‘समाजकल्याण’च्या शिष्यवृत्तीत १७०० कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन शनिवारी ‘एनएसयुआय’तर्फे नायब तहसीलदार अनंत गुरव यांना देण्यात आले. यावेळी जयराज देसाई, करण चौगुले, आदी उपस्थित होते.

कोल्हापूर : समाजकल्याण विभागामार्फत २०१० ते २०१८ या कालावधीत राज्यात शिष्यवृत्ती वितरणामध्ये १७०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे; त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नॅशनल स्टुडंट्स युनियन आॅफ इंडिया (एनएसयुआय)च्या शिष्टमंडळाने शनिवारी (दि. १६) जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली.

याबाबतचे निवेदन प्रदेश महासचिव जयराज धैर्यशील देसाई यांच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार अनंत गुरव यांना दिले.निवेदनात म्हटले आहे की, समाजकल्याण विभागाकडून आॅक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यातील ओबीसी, एसबीसी व व्हीजेएनटी, आदी संवर्गातील केवळ १२४३ विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात आली आहे. राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये विविध अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या पाच लाख ७१ हजार ३२४ विद्यार्थ्यांनी १५ आॅक्टोबरपर्यंत समाजकल्याण विभागाकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. त्यातील ८७ हजार ८०१ विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण संस्थांनी तपासून मंजूर केले आहेत. शिक्षण संस्थांकडे चार लाख १६ हजार २५० अर्ज तपासणीसाठी पडून आहेत, तर शिक्षण संस्थांनी तपासून दिलेले ७८ हजार ८३४ अर्ज समाजकल्याणकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत, तरी संस्थांनी तपासलेले वरील अर्ज मंजूर करून शिष्यवृत्तीची रक्कम जमा करावी. तसेच समाजकल्याणमधील २०१० ते २०१८ या काळातील शिष्यवृत्तीमध्ये १७०० कोटींचा गैरव्यवहार झाला असून, त्याची चौकशी करावी.

यावेळी करण चौगुले, विशाल सुतार, निखिल शिंदे उपस्थित होते. 

 

टॅग्स :fraudधोकेबाजीEducationशिक्षण