शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

ऋतुराज पाटील फाउंडेशनच्यावतीने १५ हजार शेणीदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:23 IST

सध्या कोल्हापूर शहरातील हॉस्पिटल व कोविड सेंटरमध्ये दुर्दैवाने मरण पावलेल्या रुग्णांवर पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. यामध्ये संपूर्ण जिल्हा ...

सध्या कोल्हापूर शहरातील हॉस्पिटल व कोविड सेंटरमध्ये दुर्दैवाने मरण पावलेल्या रुग्णांवर पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जातात. यामध्ये संपूर्ण जिल्हा तसेच बाहेरील रुग्णांचे मृतदेहसुद्धा असतात. कोरोना रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जादा शेणी लागतात.

आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेल्या शेणीदान आवाहनाला प्रतिसाद देत ‘गोकुळ’चे संचालक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौंडेशनच्या वतीने १५ हजार शेणी कसबा बावडा वैकुंठधाम स्मशानभूमीसाठी देण्यात आल्या.

यावेळी आमदार ऋतुराज पाटील, ग्रामीण जनसंपर्क प्रमुख बजरंग रणदिवे, हेमंत उलपे, एम. बी. पाटील, विजय पाटील, अतुल पाटील, विलास पाटील, तुषार देसाई (कणेरी), पवन वाठारकर, विनय खोत, रवी घोडके, अक्षय वारके (कणेरीवाडी), अतुल पाटील, अजिंक्य पाटील, निखिल पाटील (नेर्ली) यांच्यासह फौंडेशनचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो

आमदार ऋतुराज पाटील फाउंडेशन कणेरी, कणेरीवाडी, नेर्ली यांच्या वतीने १५ हजार शेणी कसबा बावडा वैकुंठ धाम स्मशानभूमीसाठी दान करतेवेळी बजरंग रणदिवे, हेमंत उलपे, अतुल पाटील, अजिंक्य पाटील, एम. बी. पाटील, निखिल पाटील, तुषार देसाई, पवन वाठारकर, विनय खोत, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.