शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

जिल्ह्यातील ७८ गावांत १०० टक्के लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:28 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील ७८ गावांमध्ये ४५ वर्ष आणि त्यापुढील वयाच्या नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणामुळे या ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील ७८ गावांमध्ये ४५ वर्ष आणि त्यापुढील वयाच्या नागरिकांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. लसीकरणामुळे या गावांमध्ये कोरोना संसर्गाला मोठा आळा बसला आहे. उर्वरित गावांचेही लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासनातर्फे नियोजन करण्यात येत आहे.

या ७८ पैकी ३३ गावांमध्ये कोरोनाचे शून्य रुग्ण, ३० गावांत ५ पेक्षा कमी रुग्ण, ९ गावांमध्ये १० पेक्षा कमी रुग्ण तर, ६ गावांत १० पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. या गावांनी नियोजनबद्धरित्या प्रयत्न केल्यामुळे फक्त २४४ रुग्ण आढळले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. इतर गावांनीही कोरोनाला गावाच्या वेशीवर थोपवून धरावे, असे आवाहन आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

----

दिव्यांगांसाठी विशेष मोहीम

जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये विशेष लसीकरण मोहिमेंतर्गत ८३४ दिव्यांगांना लस देण्यात आली आहे. शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या १६४ विद्यार्थ्यांचे व्यवसाय, नोकरीनिमित्त विदेशी जाऊ इच्छिणाऱ्या १४२ नागरिकांचे, तसेच २३ तृतीय पंथीयांचेही लसीकरण करण्यात आले. त्यासाठी प्रत्येक सोमवारी तालुक्याच्या ठिकाणी सकाळी १० ते २ या वेळेत विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात येणार असून, या विशेष सत्राव्दारे दिव्यांगांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

---