शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

कल्याणमध्ये खड्डय़ात पडून तरुण जखमी; डोळा, नाक, ओठाला गंभीर दुखापत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 22:45 IST

सागर हा कोळेगावचा रहिवासी आहे. तो विद्यार्थी आहे. 19 जुलै रोजी तो रात्री 9 वाजता दुचाकीवरुन कल्याण मलंग रस्त्याने घरी परतत होता. मलंग रोडवरील काकाचा ढाब्यासमोर असलेल्या दीड फूट खोल खड्डय़ात त्याची दुचाकी आदळून झालेल्या अपघातात सागर रस्त्यावर पडला.

कल्याण-गेल्या तीन दिवसापासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावर खड्डे पडले आहे. कल्याण मलंग रस्त्यावरील खड्डयात पडून तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाचे नाव सागर राठोड असे आहे.  त्याच्या नाक, ओठासह डोळ्य़ाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

सागर हा कोळेगावचा रहिवासी आहे. तो विद्यार्थी आहे. 19 जुलै रोजी तो रात्री 9 वाजता दुचाकीवरुन कल्याण मलंग रस्त्याने घरी परतत होता. मलंग रोडवरील काकाचा ढाब्यासमोर असलेल्या दीड फूट खोल खड्डय़ात त्याची दुचाकी आदळून झालेल्या अपघातात सागर रस्त्यावर पडला. त्याला जखमी अवस्थेत पाहून नागरीकांनी त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सागरचे वडिल रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्याच्या घरी तो, त्याची आई,भाऊ आणि वडिल असा परिवार आहे. त्याची परिस्थिती बेताचीच आहे. त्याच्यावरील उपचाराचा खर्च कुणाल पाटील फाऊंडेशनने उचलला आहे. त्यावर उपचार सुरु आहे. रुग्णालयातील डॉक्टर पवन सैनी यांनी सांगितले की, सागरला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या नाक, ओठ आणि डोळ्य़ाला टाके मारावे लागले आहेत. आत्ता त्याची प्रकृती स्थित आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेमुळे रस्त्यावरील खड्डय़ांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रस्त्यावरील खड्डे आत्ता जीवघेणो ठरू लागले आहेत. काही दिवसापूर्वी कल्याण गांधारी रोडवर दिव्या कटारिया या महिलेचा रस्त्यावरील खड्डा चुकविताना मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ती तिच्या दिरासोबत दुचाकीवरुन चालली होती.  

टॅग्स :kalyanकल्याणAccidentअपघात