शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण ग्रामीणमध्ये जागेच्या वादावरून तुंबळ हाणामारी; कुटुंबावर केला हल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 23:29 IST

महिला आणि लहान मुलांनाही  मारहाण, शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पागड्याचा पाडा गावात राहणाऱ्या काळोखे  कुटुंबाच्या घरात काही लोकांनी शिरकाव केला

कल्याण - कल्याण डोंबिवली शहरात गेल्या काही दिवसांपासून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. डोंबिवली नजीक असलेल्या पागड्याचा पाडा गावात एक धक्कादायक घटना घडली असून संपूर्ण गाव दहशतखाली आहे. जमिनीच्या वादातून  येथील एका कुटुंबावर काही इसमांनी प्राणघातक हल्ला केला असून घरातील महिला आणि मुलांनाही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर घरातील सर्व वस्तूंची तोडफोड देखील  करण्यात आली आहे. या सर्व घटनेचा व्हीडिओ देखील समोर आला आहे.  याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. 

शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पागड्याचा पाडा गावात राहणाऱ्या काळोखे  कुटुंबाच्या घरात काही लोकांनी शिरकाव केला आणि अरुण काळोखे त्यांची पत्नी आणि मुलांना  देखील मारहाण करण्यास सुरुवात केली. या  घटनेत दुसऱ्या गटातील एक महिला सुद्धा जखमी झाली आहे. या घटनेचा व्हीडिओ देखील समोर आला आहे.  या  गटातील लोकांनी  घरातील वस्तूंचीही तोडफोड केली  आहे. या  घटनेत दुसऱ्या गटातील एक महिला सुद्धा जखमी झाली आहे. जागेच्या वादातून हा हल्ला झाला असल्याचं अरुण काळोखे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र जागेचा हा वाद शुक्रवारी विकोपाला गेला आणि अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यात  गेले.   सागर फराळ आणि त्यांच्या नातेवाईकांनी हा हल्ला केल्याचा आरोप तक्रारदारांकडून करण्यात आला आहे.  मानपाडा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.

टॅग्स :Familyपरिवार