शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

भाजपचा भगवा हा भोगाचे प्रतिक; विद्या चव्हाण यांचे वादग्रस्त विधान

By मुरलीधर भवार | Updated: January 10, 2023 17:53 IST

भाजपचा भगवा हा भोगाचे प्रतिक असल्याचे विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे. 

कल्याण : राज्यात शिंदे फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडी यांच्यात नेहमीच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. त्यात आणखीन एक वादग्रस्त विधान राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी आज कल्याणमध्ये केले आहे. भगवा रंग हा त्यागाचे प्रतीक असून भाजपाचा भगवा हा भोगाचे प्रतीक असे त्यांनी सांगितले. कल्याणमध्ये चव्हाण यांचा दौन दिवसीय दौरा आहे. कल्याणच्या चक्कीनाका येथून चव्हाण यांच्या उपस्थितीत जनसागर यात्रेला सुरुवात झाली. विशेष म्हणजे चव्हाण यांनी हनुमान मंदिरात जाऊन आधी हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर दौऱ्याला सुरुवात केली.

या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिरी ऋता आव्हाड, माया कटारीया, सारीका गायकवाड, मीनाक्षी अहिर, कुसुम गेडाम आदींचा सहभाग होता. यानंतर त्या पक्षाच्या शहर मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महिला वर्गाशी संवाद साधणार आहे. महाराष्ट्राच्या राजकीय सत्ता संघर्ष सोडविण्याचा वाद न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. मात्र, न्यायालयही दबावाखाली असल्याने तारीख पे तारीख दिली जात आहे अशी भावना जनतेच्या मनात बळावली असल्याचे प्रदेशाध्यक्षा चव्हाण यांनी सांगितले.  देशातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी मोदी सरकार पूर्णपणो अपयशी झाले .बेरोजगारी व महागाई या प्रश्नावरून लक्ष विचिलत करण्यासाठी नवनवीन मुद्दे उकरुन काढले जात आहेत.

भाजपचे हिंदुत्व पूर्णपणे ढोंगी आहे. त्यांना हिंदू धर्माचे काही पडलेले नाही. आमचे फक्त दोनच प्रश्न आहेत महागाई कमी झाली पाहिजे बेरोजगारी कमी झाली पाहिजे. छत्रपती संभाजी राजे आणि शिवाजी महाराज कोण होते हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. कोणता धर्म स्वीकारायचा ? कोणी कोणाची पूजा करायची? कुणी कुणासोबत लग्न करायचे हे आमचे वैयिक्तक प्रश्न आहे याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले. केंद्रात त्यांची सत्ता असल्याने राज्यात हे असंविधानिक सरकार टिकून असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

 

टॅग्स :kalyan-pcकल्याणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा