शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

"उबाठा गटाच्या लोकांना कॉफी, सँडविच द्यायलाही माणसं उरणार नाहीत", आदित्य ठाकरेंवर टीका

By मुरलीधर भवार | Updated: February 9, 2024 17:23 IST

शिवसेना शिंदे गटाचे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांचा हल्लाबोल

मुरलीधर भवार, कल्याण : उबाठा गटाच्या लोकांना कॉफी आणि सँडविच द्यायला पण कुणी माणसं उरणार नाहीत अशी टीपणी करीत विकासावर बोलावे, सँडविच आणि कॉफीवर बोलून सहानुभूती मिळवण्याचा काम करू नये, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यानी द्वारली येथील जागेच्या वादातून हिललाईन पोलिस ठाण्यात शिवसेना शिदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर गुरुवारी शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे कल्याणमध्ये आले होते. कल्याणमध्ये आलो की, मला कोल्ड कॉफी आणि सँडविचची आठवण होते असे वक्तव्य केले हाेते. त्यांच्या वक्तव्याला युवा सेना सचिव म्हात्रे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

स्थानिक भूमिपुत्र आणि नागरिक मुख्यमंत्री आणि खासदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कार्यकर्ते पोस्टर बॅनर मनापासून लावत असतात. कोणी त्यांना सांगत नाही. तीन तीन वेळा पक्ष नेतृत्वाला कल्याण लोकसभेमध्ये स्वतः यावे लागते. ते त्यांची जागा शोधण्याचा प्रयत्न करीत असले तरी त्यांना कार्यकर्ते शोधून सुद्धा सापडणार नाहीत असेही म्हात्रे यांनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे