शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ये दोस्ती... मैत्रीचे धागे घट्ट करण्यासाठी ते मित्र ४१ वर्षानंतर पुन्हा भेटले

By सचिन सागरे | Updated: December 31, 2022 13:50 IST

धागे अधिक घट्ट करण्यासाठी तब्बल ४१ वर्षानंतर नूतन विद्यालय कल्याण येथील माजी विद्यार्थी सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र आले.

सचिन सागरे

कल्याण : पश्चिमेतील नूतन विद्यालय. कल्याणच्या सन १९८०-८१ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शनिवारी उत्साहात साजरा  झाला. शाळेने दिलेली शिकवण, केलेले संस्कार, जगाला निधड्या छातीने सामोरे जाण्यासाठी रुजवलेली सकारात्मक इच्छाशक्ती ही शिदोरी घेऊन आतापर्यंत यशस्वीरित्या केलेल्या वाटचालीबद्दल गुरुजनांप्रती तसेच शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोबत शिकणाऱ्या तत्कालीन सवंगड्यांसोबतचे मैत्रीचे

धागे अधिक घट्ट करण्यासाठी तब्बल ४१ वर्षानंतर नूतन विद्यालय कल्याण येथील माजी विद्यार्थी सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र आले.स्नेहसंमेलनात बहुतांश विद्यार्थी हे त्यांच्या कुटुंबीयांसह सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, नूतन विद्यालयात शिक्षण देणारे गुरुजन सुद्धा या कार्यक्रमास हजर होते. शाळेचे माजी प्राचार्य वसंत पुरोहित यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गुरुजनांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्वांनी आपल्या आयुष्याच्या जडण-घडणीचा परिचय मित्रांना सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. बहुतांश विद्यार्थी शिक्षक, प्राध्यापक, इंजिनियर्स, रेल्वे ,मर्चंट नेव्ही, एस .टी. महामंडळ, पोलीस अधिकारी, काही उद्योजक तर काही बँकेत होते. सदर कार्यक्रमास राज्यातून परराज्यातून व विदेशातून विद्यार्थ्यांनी येऊन उपस्थिती लावली. हे स्नेहसंमेलन एका रिसोर्टमध्ये पार पडले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचलन वैदेही साठे व सुदेश उंबरे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी सुशीलकुमार भोसले यांनी ऑस्ट्रेलिया येथून येऊन कार्यक्रमास विशेष हजेरी लावली. तसेच माजी विद्यार्थी राष्ट्रपती पोलीस पदक विजेते सुनील चव्हाणके यांनी उपस्थिती लावली. 

टॅग्स :kalyanकल्याणFriendship Dayफ्रेंडशिप डेSchoolशाळा