शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

ये दोस्ती... मैत्रीचे धागे घट्ट करण्यासाठी ते मित्र ४१ वर्षानंतर पुन्हा भेटले

By सचिन सागरे | Updated: December 31, 2022 13:50 IST

धागे अधिक घट्ट करण्यासाठी तब्बल ४१ वर्षानंतर नूतन विद्यालय कल्याण येथील माजी विद्यार्थी सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र आले.

सचिन सागरे

कल्याण : पश्चिमेतील नूतन विद्यालय. कल्याणच्या सन १९८०-८१ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शनिवारी उत्साहात साजरा  झाला. शाळेने दिलेली शिकवण, केलेले संस्कार, जगाला निधड्या छातीने सामोरे जाण्यासाठी रुजवलेली सकारात्मक इच्छाशक्ती ही शिदोरी घेऊन आतापर्यंत यशस्वीरित्या केलेल्या वाटचालीबद्दल गुरुजनांप्रती तसेच शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सोबत शिकणाऱ्या तत्कालीन सवंगड्यांसोबतचे मैत्रीचे

धागे अधिक घट्ट करण्यासाठी तब्बल ४१ वर्षानंतर नूतन विद्यालय कल्याण येथील माजी विद्यार्थी सोशल मिडीयाच्या माध्यमातून एकत्र आले.स्नेहसंमेलनात बहुतांश विद्यार्थी हे त्यांच्या कुटुंबीयांसह सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, नूतन विद्यालयात शिक्षण देणारे गुरुजन सुद्धा या कार्यक्रमास हजर होते. शाळेचे माजी प्राचार्य वसंत पुरोहित यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गुरुजनांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्वांनी आपल्या आयुष्याच्या जडण-घडणीचा परिचय मित्रांना सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. बहुतांश विद्यार्थी शिक्षक, प्राध्यापक, इंजिनियर्स, रेल्वे ,मर्चंट नेव्ही, एस .टी. महामंडळ, पोलीस अधिकारी, काही उद्योजक तर काही बँकेत होते. सदर कार्यक्रमास राज्यातून परराज्यातून व विदेशातून विद्यार्थ्यांनी येऊन उपस्थिती लावली. हे स्नेहसंमेलन एका रिसोर्टमध्ये पार पडले. कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचलन वैदेही साठे व सुदेश उंबरे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी सुशीलकुमार भोसले यांनी ऑस्ट्रेलिया येथून येऊन कार्यक्रमास विशेष हजेरी लावली. तसेच माजी विद्यार्थी राष्ट्रपती पोलीस पदक विजेते सुनील चव्हाणके यांनी उपस्थिती लावली. 

टॅग्स :kalyanकल्याणFriendship Dayफ्रेंडशिप डेSchoolशाळा