शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

'उल्हास नदी प्रदूषणुक्त करण्यासाठी पावले उचला, नदीलगतची अतिक्रमणे हटविण्याची मोहिम राबवा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 21:51 IST

'ग्रामीण भागातील अतिक्रमण निर्मुलन करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. उल्हास नदी पात्रतील गाळ काढण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने पुढाकार घ्यावा.'

कल्याण- उल्हास नदीच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलावित. तसेच उल्हास नदी काठालगत मोहने आणि म्हारळ येतील अतिक्रमणे हटविण्याकरीता कल्याण डोंबिवली महापालिकेसह ठाणे जिल्हा परिषदेने मोहिम हाती घ्यावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज मंत्रलयात पार पडलेल्या बैठकीत दिल्या.

उल्हास नदी पात्रात रासायनिक कंपन्या केमिकलयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता सोडत आहे. तसेच सांडपाणी मल मूत्र नदी पात्रत प्रक्रिया न करता सोडले जात आहे. नदीपात्रत अतिक्रमणं झाली आहेत. या स्वरुपाच्या तक्रारी जागरुक नागरीक आणि सामाजिक संस्थांकडून जलसंपदा मंत्री पाटील यांना प्राप्त झाल्या आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी जलसंपदा मंत्री पाटील यांनी आज बैठक घेतली. या बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव बसवंत स्वामी होते. तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. यावेळी जलसंपदा मंत्री पाटील यांनी कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेने अतिक्रमणे निश्चीत करावीत. नदीलगत व नदीपात्रात बांधकामे करणाऱ्याना नोटिसा बजाविण्यात याव्यात. 

ग्रामीण भागातील अतिक्रमण निर्मुलन करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. उल्हास नदी पात्रतील गाळ काढण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने पुढाकार घ्यावा. नदीत मिसळत असलेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया प्रकल्प उभारावेत, अशी सूचना दिली आहे. एनआरसी कंपनीने उभारलेला जलबंधारा हा जीर्ण झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्याची दुरुस्ती करण्याची कार्यवाही जलसंपदा विभागाने करावी, असेही पाटील यांनी सांगितले. 

या बैठकीस नदी प्रदूषण रोखण्यासठी अनेक वेळा प्रदीर्घ काळ उपोषण करणारे मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम, सामाजीक कार्यकर्ते अनिल गलगली, माजी नगरसेवक उमेश बोरगांवकर, कैलास शिंदे आदी उपस्थीत होते. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका