शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शिवसेना-भाजपमधील वाद लवकरच मिटेल: रामदास आठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 06:16 IST

भाजप-शिवसेना आणि आम्ही एकत्र आहोत. 

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपमधील वाद लवकरच मिटेल. ताे मिटविण्याचा आमचा प्रयत्न असून, भाजप-शिवसेना आणि आम्ही एकत्र आहोत. 

श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत. आम्ही सगळे एकत्र बसून यासंदर्भातील निर्णय घेऊ, असे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले म्हणाले. ते कल्याणमध्ये एका कार्यक्रमाला आले होते.

हा वाद म्हणजे अळवावरचे पाणी

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले की, हा वाद अळवावरचे पाणी आहे. पाण्यावर काठी मारली तर पाणी तुटत नाही. त्यामुळे या वादाला महत्त्व देण्याची गरज नाही. शिंदे गटासोबत पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आघाडी झाली आहे. आव्हाने मोठी आहेत. क्षुल्लक कारणावरून वाद होता कामा नये. हा वाद स्थानिक असून, त्यावर लवकर पडदा पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा