शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात 10 वी परीक्षार्थीचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

By मुरलीधर भवार | Updated: March 1, 2024 16:24 IST

दहावीची परीक्षा म्हटले की विद्यार्थ्यांमध्ये भीतीदायक वातावरण असते. वर्षभर विद्यार्थी अभ्यास करतात

कल्याण - दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. बोर्ड परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यांवर परीक्षेचे दडपण हे दडपण कमी व्हावे यासाठी कल्याण पूर्व येथील सम्राट अशोक विद्यालयाने परीक्षेच्या पहिल्या दिवशी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहात टाळ्यांच्या आवाजात शिक्षकांनी गुलाब पुष्प देत स्वागत केले.

दहावीची परीक्षा म्हटले की विद्यार्थ्यांमध्ये भीतीदायक वातावरण असते. वर्षभर विद्यार्थी अभ्यास करतात. ऐन परीक्षेच्या वेळात मनात भीती असल्याने त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी. तणाव मुक्त पेपर लिहावा म्हणून गुलाब पुष्प देत स्वागत करत वातावरण निर्मिती केली. असे अनपेक्षित पणे झालेल्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तसेच पेपर संपल्यावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारले असता विद्यार्थी म्हणाले आमचा पहिलाच पेपर अतिशय चांगला सोडवल्याची उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया शिक्षकांकडे व्यक्त केली. हा उपक्रम मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय, सुजाता नलावडे , गणेश पाटील, ओमप्रकाश धनविजय, संगीता महाजन, नयना वाबळे, माधुरी काळे, उर्मिला साबळे, शोभा देशमुख ,रामदास बोराडे, संतोष कदम, विद्या कांबळे, गणेश पालांडे व सचिन धनविजय आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :kalyanकल्याणssc examदहावी