शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

कल्याणच्या सम्राट अशोक विद्यालयात 10 वी परीक्षार्थीचे गुलाबपुष्प देऊन स्वागत

By मुरलीधर भवार | Updated: March 1, 2024 16:24 IST

दहावीची परीक्षा म्हटले की विद्यार्थ्यांमध्ये भीतीदायक वातावरण असते. वर्षभर विद्यार्थी अभ्यास करतात

कल्याण - दहावीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. बोर्ड परीक्षा म्हटली की विद्यार्थ्यांवर परीक्षेचे दडपण हे दडपण कमी व्हावे यासाठी कल्याण पूर्व येथील सम्राट अशोक विद्यालयाने परीक्षेच्या पहिल्या दिवशी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहात टाळ्यांच्या आवाजात शिक्षकांनी गुलाब पुष्प देत स्वागत केले.

दहावीची परीक्षा म्हटले की विद्यार्थ्यांमध्ये भीतीदायक वातावरण असते. वर्षभर विद्यार्थी अभ्यास करतात. ऐन परीक्षेच्या वेळात मनात भीती असल्याने त्यांच्या मनातील भीती दूर व्हावी. तणाव मुक्त पेपर लिहावा म्हणून गुलाब पुष्प देत स्वागत करत वातावरण निर्मिती केली. असे अनपेक्षित पणे झालेल्या स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तसेच पेपर संपल्यावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचारले असता विद्यार्थी म्हणाले आमचा पहिलाच पेपर अतिशय चांगला सोडवल्याची उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया शिक्षकांकडे व्यक्त केली. हा उपक्रम मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय, सुजाता नलावडे , गणेश पाटील, ओमप्रकाश धनविजय, संगीता महाजन, नयना वाबळे, माधुरी काळे, उर्मिला साबळे, शोभा देशमुख ,रामदास बोराडे, संतोष कदम, विद्या कांबळे, गणेश पालांडे व सचिन धनविजय आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :kalyanकल्याणssc examदहावी