शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळला; १५ डब्यांच्या लोकल बदलापूरपर्यंत नेणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:23 IST

शटल सेवा वाढली नाही

डोंबिवली : दिवा-सीएसटी लोकल सुरू न करणे, १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढणे आणि ठाणे ते कर्जत-कसारा शटल सेवा न वाढवणे यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांची गर्दी व अपघात वाढले. रेल्वेची गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. मात्र तोही मागे पडला.

लष्कराच्या ऑर्डर्सना ‘स्वदेशी’ने उशीर; परदेशी कच्चा मालही लवकर मिळेना

डोंबिवलीत पलावा, कल्याण-शीळ रस्त्यावरील गृहसंकुल, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, आसनगाव पट्ट्यात झपाट्याने वाढते शहरीकरण याबाबत रेल्वे प्रशासन सहकार्य करत नसल्याने  समस्या वाढत आहेत. २०१२ मध्ये तत्कालीन खा. आनंद परांजपे यांनी मध्य रेल्वेने कल्याणपर्यंत येणाऱ्या १५ डबा लोकल या बदलापूर, आसनगावपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. तो प्रस्ताव रेल्वे बोर्ड, दिल्ली यांनी मंजूर केला होता, मात्र २०१४ नंतर केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्यानंतर त्या विषयाला बगल दिली गेली. १५ डबा लोकलचा प्रस्ताव कागदावर राहिला. त्यामुळे दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यातील समस्या वाढत असल्याचे परांजपे म्हणाले.

माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कार्यालयीन कामाच्या वेळा बदलणे, कार्यालये स्थलांतर करणे असा प्रस्ताव दिला होता. सरकारी कार्यालयातील ज्या खात्यांचा थेट लोकांशी संबंध नाही अशी खाती उशिरा सुरु करून रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवा व जी खाती, विभाग जनतेशी संबंधित आहेत त्यांची कामे सकाळी सुरु करावीत, असा प्रस्ताव होता. तो प्रस्ताव सरकारी व खासगी आस्थापनांनी स्वीकारला असता तर गर्दीचे नियोजन करता आले असते.

मुरबाड, कर्जत पट्ट्यात भरपूर जागा आहे. त्याचा विचार करण्याबाबत पर्याय प्रवासी संघटनांनी सुचवले होते. ते सगळे बासनात गुंडाळले गेले.