शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मदनगड संवर्धन मोहीम यशस्वीपणे पडली पार;

By मुरलीधर भवार | Updated: March 16, 2024 15:02 IST

दुपारचे जेवण करून परत एकदा जोमाने कामाला सुरुवात झाली संध्याकाळ पर्यंत नियोजन केले होते त्याच्या पेक्षा कैपटीने जास्तच काम सदस्यानं करण्यात आले होते.

कल्याण-मदन गड संवर्धन माेहिम गिरीमित्र प्रतिष्ठान संस्थेतर्फे नुकतीच पार पडली. या दोन दिवसीय मोहिमेत ८ सदस्यांनी सहभाग घेतला. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील एकमेव वनदुर्ग असलेल्या वांजळे गावच्या मागच्या बाजूला मदगड आहे.

रितसर महाराष्ट्र पुरातत्त्व विभागाची पत्र देऊन परवानगी घेण्यात आली होती रात्रीचा गाडीने प्रवास करून संस्थेचे सदस्य मध्यरात्री वांजळे गावात पोहचले, पहाटे पर्यंत थोडा वेळ गावातील मंदिरात आराम करून सकाळी चहा - नाश्ता उरकून काम करायचे सर्व साहित्य आणि दुपारच्या जेवणाचे सगळे सामान घेऊन मदगड किल्ल्यावर पोहचले. कुठे आणि काय काम करायचे आहे याची पाहणी आणि नियोजक करून सकाळी कामाला सुरुवात झाली. किल्ल्यावरील वाड्यांचे जोत्यावर वाढलेली झाडी - झुडपे काढण्यात आली आणि सर्व परिसर मोकळा करण्यात आला.

दुपारचे जेवण करून परत एकदा जोमाने कामाला सुरुवात झाली संध्याकाळ पर्यंत नियोजन केले होते त्याच्या पेक्षा कैपटीने जास्तच काम सदस्यानं करण्यात आले होते. संध्याकाळी दिवसभराचे काम थांबाऊन सगळे सदस्य गावात परत आले. गावच्या सरपंचांना भेटून दिवसभर केलेल्या कामाची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी सदस्य गडाकडे मार्गस्थ झाले. किल्ल्यावर करतं असलेले संवर्धनाचे काम बघायला ७५ वर्षाचे वांजळे गावाचे सरपंच आत्माराम गायकर, बोर्ली पंचायतन शिवसेना शाखाप्रमुख गजू भाटकर यांनी भेट देऊन काम करणाऱ्या सदस्यांचा उत्साह वाढवला होता. या मोहिमेत वांजळे गावाचे उत्साही ग्रामस्थ भालचंद्र जाधव यांनी सहभाग घेतला. मोहिमेत गिरीमित्र प्रतिष्ठान संस्थेचे मंगेश कोयंडे, दिगंबर पाटील, अनिश खाडे, राजू घोळे, मंगेश ठाकूर, शहाजी घाग, हेमंत लाड आणि आरती गुरव सहभागी झाले होते.

मदगड किल्ल्याचे संवर्धन व्यवस्थित झाले तर हा किल्ला पर्यटनाचे केंद्रबिंदू होऊ शकतो. वांजळे गावाला एक वेगळी ओळख निर्माण होईल. अनेक पर्यटक आणि ट्रेकर या किल्ल्याला भेट देतील आणि गावातील आणि परिसरातील लोकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होईल. ह्या किल्ल्यापासून काही अंतरावर दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर ही निसर्गसंपन्न पर्यटन गावं आहेत आणि हा किल्ला अग्रस्थानी असेल.