शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

राज्यपालांनी खुलासा करून प्रकरण मिटवणे गरजेचे होते- दीपक केसरकर

By पंकज पाटील | Updated: December 9, 2022 18:22 IST

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून सुरू आहे वाद

पंकज पाटील, अंबरनाथ: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी जे विधान केले होते त्या विधानाबाबत राज्यपालांनी योग्य वेळी योग्य खुलासा केला असता तर वातावरण शमले असते, असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

अंबरनाथ येथे उभारण्यात आलेला साईबाबा मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर अंबरनाथमध्ये आले होते. यावेळी राज्यपालांच्या विधानाबाबत विचारणा केले असता दीपक केसरकर यांनी राज्यपालांनी आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण करणे गरजेचे होते. या आधी देखील त्यांच्याकडून अनेक विधाने केली गेली होती त्यावरून देखील वादंग निर्माण झाला होता. मात्र अशा परिस्थितीत त्यांनी योग्य वेळी योग्य खुलासा करून प्रकरण मिटवले होते. मात्र छत्रपतींच्या बाबतीत केलेल्या विधानाबाबत अद्याप त्यांनी योग्य खुलासा न केल्यामुळे त्यांच्यावर नाराजीचा सूर कायम आहे.

राज्यपालांच्या विधानाबाबत केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाबाबत त्यांना विचारले असता, आधीच्या सरकारने सीमेवरील गावांना सुविधा देणे बंद केले होते. आमच्या सरकारने त्या सुविधा पुन्हा सुरू केल्या आहेत. यासोबतच सर्वोच्च न्यायालयात देखील या प्रकरणाला गती मिळाली आहे. अशा परिस्थितीत कर्नाटक सरकारचा विरोध हा होणारच होता. मात्र या प्रकरणात राजकारण न करता सीमावाद कसा मिटेल यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. चौकट: अंबरनाथच्या कार्यक्रमाच्या आधी केसरकर यांनी बदलापुरातील शिवभक्त शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली तसेच त्यांच्या शालेय शिक्षणाबाबतच्या काय अपेक्षा आहेत हे देखील जाणून घेतले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Maharashtraमहाराष्ट्र