शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

राज्यपालांनी खुलासा करून प्रकरण मिटवणे गरजेचे होते- दीपक केसरकर

By पंकज पाटील | Updated: December 9, 2022 18:22 IST

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून सुरू आहे वाद

पंकज पाटील, अंबरनाथ: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी जे विधान केले होते त्या विधानाबाबत राज्यपालांनी योग्य वेळी योग्य खुलासा केला असता तर वातावरण शमले असते, असे मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.

अंबरनाथ येथे उभारण्यात आलेला साईबाबा मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर अंबरनाथमध्ये आले होते. यावेळी राज्यपालांच्या विधानाबाबत विचारणा केले असता दीपक केसरकर यांनी राज्यपालांनी आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण करणे गरजेचे होते. या आधी देखील त्यांच्याकडून अनेक विधाने केली गेली होती त्यावरून देखील वादंग निर्माण झाला होता. मात्र अशा परिस्थितीत त्यांनी योग्य वेळी योग्य खुलासा करून प्रकरण मिटवले होते. मात्र छत्रपतींच्या बाबतीत केलेल्या विधानाबाबत अद्याप त्यांनी योग्य खुलासा न केल्यामुळे त्यांच्यावर नाराजीचा सूर कायम आहे.

राज्यपालांच्या विधानाबाबत केंद्र सरकार योग्य तो निर्णय घेतील असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादाबाबत त्यांना विचारले असता, आधीच्या सरकारने सीमेवरील गावांना सुविधा देणे बंद केले होते. आमच्या सरकारने त्या सुविधा पुन्हा सुरू केल्या आहेत. यासोबतच सर्वोच्च न्यायालयात देखील या प्रकरणाला गती मिळाली आहे. अशा परिस्थितीत कर्नाटक सरकारचा विरोध हा होणारच होता. मात्र या प्रकरणात राजकारण न करता सीमावाद कसा मिटेल यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. चौकट: अंबरनाथच्या कार्यक्रमाच्या आधी केसरकर यांनी बदलापुरातील शिवभक्त शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली तसेच त्यांच्या शालेय शिक्षणाबाबतच्या काय अपेक्षा आहेत हे देखील जाणून घेतले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Maharashtraमहाराष्ट्र