शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कल्याणमध्ये जलवाहिनीत सापडले मृत कबूतर; सोसायटीला पाणी येत नसल्याने प्रकार उघड

By मुरलीधर भवार | Updated: May 21, 2024 16:33 IST

जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असता जलवाहिनीत मृत कबूतराचे अवशेष सापडले.

मुरलीधर भवार,कल्याण : शहराच्या पूश्चिम भागातील मल्हारनगरात सुयोग आणि स्नेहांकित सोसायटीला पाणी येत नव्हते. या सोसायटीला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असता जलवाहिनीत मृत कबूतराचे अवशेष सापडले. हे पाहून नागरिकांना धक्काच बसला आहे.

या घटनेवरुन जल कुंभात कबूतर पडले होते. त्याचा मृत अवशेष जलवाहिनीत अडकल्याने जलवाहिनी तुंबली होती. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी मनसेचे विभागाध्यक्ष कपील पवार यांनी केली आहे. या भागाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी ही सुभाष मैदान येथून येते. सुभाष मैदानात महापालिकेचा जलकुंभ आहे. कल्याण स्टेशन आणि बाजारपेठ परिसरात अन्नधान्याची दुकाने आहे. या दुकानाच्या परिसरात कबुतरांचे थवे असते. ही कबुतरे रात्रीच्या वेळी बड्या इमारतीच्या छतालगत, खिडक्यांची तावदाने आणि जलकुंभावर आसरा घेतला. त्यापैकीच एक कबूतर मरुन जलकुंभात पडले असावे. ते जलवाहिनीत वाहून एका ठिकाणी अडकले असावे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम केल्यावर ही बाब समोर आली. जल कुंभाची स्वच्छता केली पाहिजे. ज्या जलवाहिनीत मृत कबूतराचे अवशेष मिळून आले. त्या ठिकाणच्या नागरिकांना दूषित पाणी पूरवठा झालेला आहे. त्यानंतर पाणीच येणे बंद झाल्यावर जलवाहिनी दुरुस्ती केल्यावर सत्य बाहेर आले. या प्रकरणी दोषी अधिकाऱ््याच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेचे विभागाध्यक्ष पवार यांनी केली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणWaterपाणी