शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

वरप, कांबा आणि म्हारळ भागातील 2 हजार पूरग्रस्तांना मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 17:00 IST

kalyan : वरप, कांबा आणि म्हारळ या भागातील 2 हजार नागरिकांना काल सायंकाळी कृष्णा रेसिडेन्सीच्या आवारात जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कल्याण : गेल्या आठवडय़ात झालेल्या जोरदार अतिवृष्टीचा फटका उल्हासनदी लगत असलेल्या कल्याण ग्रामीण भागातील म्हारळ, वरप आणि कांबा परिसरातील नागरीकांना बसला. त्यांच्या घरात पाणी शिरुन त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेता कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मदतीचा हात देण्यात आला आहे.

वरप, कांबा आणि म्हारळ या भागातील 2 हजार नागरीकांना काल सायंकाळी कृष्णा रेसिडेन्सीच्या आवारात जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. चटई, अंथरुण, बेडशीट, टॉवेल, ब्लँकेट, अन्नधान्यांचे कीट देण्यात आले. जवळपास 2 ट्रकभरुन ही मदत वाटप करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, उल्हासनगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी आणि कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे उपस्थित होते. 

अतिवृष्टीचा फटका जसा कोकणाला बसला आहे. त्याच प्रमाणो कल्याण लोकसभा मतदार संघातील नागरीकांनाही बसला आहे. सखल भागातील नागरीकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यांना मदतीचा हात शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. संकट कोणतेही असो मदतीसाठी सदैव शिवसेना  पुढे असते हे खासदारांनी अधोरेखित करीत मदत केली आहे. 

पूरग्रस्त नागरीकांच्या नुकसान भरपाईचे पंचनामे तहसील कार्यालयाकडून सुरु करण्यात आले आहे. सरकारकडूनही पूरग्रस्ताना मदत दिली जावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :kalyanकल्याणShrikant Shindeश्रीकांत शिंदे