शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीला पालखी नेणाऱ्या टिटवाळ्यातील तिघांचा मृत्यू; वाहनाची धडक; मृतांत दाेन चुलत भावांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 06:46 IST

टिटवाळा येथील मांडा परिसरात राहणाऱ्या तरुणांचे साई आश्रय सेवा मंडळ २२ वर्षांपासून दरवर्षी साई पालखी घेऊन शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जातात.

कल्याण : टिटवाळ्यातून साई पालखी घेऊन दीडशे तरुणांचा ताफा पायी चालत शिर्डीकडे निघाला असताना घोटी, सिन्नर दरम्यान मंगळवारी सकाळी वाहनाच्या धडकेत पालखीत सहभागी असलेल्या ३ साईभक्तांचा मृत्यू झाला. यापैकी दोघे सख्खे चुलत भाऊ आहेत. तिघांपैकी एक रवींद्र पाटील याच्या घरी आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. आरोपीला अटक करून त्याच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृतांच्या कुुटुंबीयांनी केली.

टिटवाळा येथील मांडा परिसरात राहणाऱ्या तरुणांचे साई आश्रय सेवा मंडळ २२ वर्षांपासून दरवर्षी साई पालखी घेऊन शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जातात. शनिवारी पालखी घेऊन मंडळाचे तरुण सदस्य शिर्डीच्या दिशेने पायी रवाना झाले. एका गाडीने पायी जात असलेल्या साईभक्तांना धडक दिली. या धडकेत रवींद्र ऊर्फ कवी सुरेश पाटील, भावेश राम पाटील, साईराज भोईर, सलमान पठाण हे जखमी झाले. त्यापैकी रवींद्र पाटील, भावेश पाटील, साईराज भोईर यांचा मृत्यू झाला. सलमान पठाण हे जखमी आहेत. पालखी दरवर्षी शिर्डीला जाते. यापूर्वी पालखी घेऊन जात असताना झालेल्या अपघातात लालू भोईर आणि जगदीश पाटील हे वेगवेगळ्या घटनेत जखमी झाले.

१६ तास उलटूनही आरोपी मोकाट

नातेवाईक अशोक पाटील यांनी सांगितले की, मद्यपान करून गाडी चालवून अपघात करणाऱ्या गाडीचालकास कठोर शिक्षा झाली पाहिजे. घटनेला १६ तास उलटून गेले तरी आरोपी अद्याप मोकाट आहे. पोलिसांनी त्याला अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी.

टॅग्स :Accidentअपघात