शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

दिवसा करायचा कॅटरर्सची कामे; रात्री अभ्यास, सागरने दहावीत मिळवले सर्व विषयात ३५ गुण

By सचिन सागरे | Updated: May 28, 2024 16:11 IST

कला शाखेत प्रवेश घेऊन वकील होण्याचे सागरचे स्वप्न आहे.

कल्याण : पूर्वेकडील सिद्धार्थ नगर परिसरात राहणाऱ्या सागर गोविंद कांबळे या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत सर्व विषयात ३५ गुण मिळवले आहेत. कला शाखेत प्रवेश घेऊन वकील होण्याचे सागरचे स्वप्न आहे.

पूर्वेकडील गायत्री प्राथमिक विद्यालय येथे सागर शिक्षण घेत होता. सागरची आई कॅटरर्सचे काम करते तर वडील घरीच असतात. हातावर पोट असणाऱ्या या कुटुंबात त्याने हे यश मिळवून दाखवले आहे. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने घराला आर्थिक हातभार मिळावा म्हणून सागर कॅटरर्सचे काम देखील करतो. दिवसभर कॅटरर्सचे काम करणारा सागर रात्री ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत अभ्यास करायचा.

पुढे कला शाखेत प्रवेश घेणार असून वकिलीचा अभ्यास करणार आहे. पुढील शिक्षण काम करत करत पूर्ण करणार असल्याचे सागरने यावेळी सांगितले. आईवडील अशिक्षित असले तरी दहावीत सर्व विषयात ३५ गुण मिळाल्याचा त्यांना मोठा आनंद झाल्याचे सागरचे म्हणणे आहे.

टॅग्स :ssc examदहावीkalyanकल्याण