शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

Coronavirus : विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून 21 लाखांहुन अधिक दंड वसूल   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 19:09 IST

KDMC News : एप्रिल महिन्यात मास्क न लावणा-या व्यक्तींकडून केडीएमसी  प्रशासनाने  21 लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे. 

कल्याण -  विना मास्क फिरणाऱ्या नागरीकांवर पालिका प्रशासन कारवाईचा बडगा  उचलत असली तरी नागरिकांची  बेशिस्ती काही थांबत नसल्याचेच चित्र  सध्या दिसून येत  आहे. एप्रिल महिन्यात मास्क न लावणा-या व्यक्तींकडून केडीएमसी  प्रशासनाने  21 लाखांहून अधिक दंड वसूल केला आहे.  फेब्रुवारी आणि मार्च  महिन्याच्या तुलनेत एप्रिल महिन्यात  कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढून  2 हजरांपर्यँत गेली होती. गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या कमी झाली असली तरी नागरिकांनी मास्क घालणे गरजेचे आहे. असे असूनही कल्याण  डोंबिवलीमधील स्वतःला  सुशिक्षित म्हणवणारे अनेक नागरिक किमान मास्क परिधान करण्याची तसदी घेत नसल्याचे वारंवार समोर आले आहे. एप्रिल  महिन्यात पालिकेने मास्क न घालणा-या 4 हजार 342  व्यक्तींकडून 21 लाख 71हजार इतका दंड वसूल केला आहे.  सार्वजनिक ठिकाणी फिरताना अनेक नागरिक मास्क परिधान न करता स्वतः चा व इतरांचा जीव धोक्यात टाकत आहेत. त्यामुळे परिस्थिती यापेक्षाही भयंकर झाल्यावरच   नागरिकांची  बेशिस्ती कमी होईल की काय? असा सवाल निर्माण झाला आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिका