शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आमदारांनी आकड्यांत बोलू नये; शिवसेनेचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 09:55 IST

भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी १३ वर्षांत काय विकासकामे केली?, शिवसेना नेत्याचा सवाल 

कल्याण : डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी १३ वर्षांत काय विकासकामे केली? त्यांनी आकड्यांत बोलू नये, अशी टीका शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी चव्हाण यांच्याविरोधात केली आहे.

चव्हाण यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात टीका केली आहे. परंतु, चव्हाण यांनी मांडलेले मुद्दे जुनेच आहेत. डोंबिवलीतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून निधी मंजूर केला होता. त्याचे पुरावे त्यांनी सादर करावे. आमदारांनी आकड्यात बोलू नये. विकास झाला आहे की नाही. तो कागदावर झाला की प्रत्यक्षात झाला, हे सांगावे. पालकमंत्री व खासदारांनी केलेल्या विकासकामांमुळे आमदारांचे डोळे दिपले आहेत, असे कदम म्हणाले.

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांसाठी ३६० कोटी, डोंबिवली औद्योगिक परिसरातील रस्त्यांसाठी ११० कोटी व अन्य कामांसाठी ३० कोटी, असा निधी मंजूर झाला आहे. त्याची कामेही सुरू झालेली आहेत. याच कामाचा केवळ हिशेब केला तर जवळपास ५०० कोटींची विकासकामे सुरू आहेत. या व्यतिरिक्त पूल, रिंग रोड आदी विकासकामे प्रगतिपथावर आहे, असे कदम पुढे म्हणाले. फडणवीस यांनी साडेसहा हजार कोटींचा निधी देण्याची घोषणा केली. मात्र, पैसा काही आला नाही. कागदी घोडे नाचवण्यापेक्षा आमदारांनी विकास दाखवा, असे कदम यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :BJPभाजपाkalyanकल्याणdombivaliडोंबिवलीShiv Senaशिवसेना