शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

भारतातील काळा ताजमहाल पाहिला का? याच्याशी आहे आग्र्यातील ताजमहालचं कनेक्शन....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 11:03 IST

ताजमहाल कसा बांधला, कधी बांधला, किती लोकांनी बांधला यावर नेहमीच चर्चा होत असते. पण त्याची आयडिया कुठून आली यावर फार कुणी बोलत नाही.

(Image Credit : tripadvisor.in)

अहिल्यानगरी इंदुरपासून जवळपास १८० किलोमीटर दक्षिणमध्ये बुरहानपूर हे शहर आहे. बुरहानपूर हे शहर आपल्या चलेबीसाठी भारतभर लोकप्रिय आहे. पण हे शहर केवल मिठाईसाठीच लोकप्रिय नाही. आग्र्यातील प्रसिद्ध संगमरमरचा मकबरा ताजमहालला जगात प्रेमाची निशाणी मानलं जातं. याची सुंदरता आजही लोकांना मोहित करते.

ताजमहाल कसा बांधला, कधी बांधला, किती लोकांनी बांधला यावर नेहमीच चर्चा होत असते. पण त्याची आयडिया कुठून आली यावर फार कुणी बोलत नाही. असा दावा केला जातो की, ताजमहालची आयडिया मध्य प्रदेशच्या बुरहानपूरमधून घेतली गेली. आग्र्याचा ताजमहाल आणि काळा ताजमहालची बनावट मिळती-जुळती आहे. पण याचा कोणताही ठोस पुरावा मिळत नाही की, शाहजहांने याच मकबऱ्याहून ताजमहाल बनवण्याची आयडिया घेतली. 

काळा ताजमहाल

आग्र्यातील ताजमहाल हा शाहजहांने त्याची पत्नी मुमताजच्या आठवणीत बांधला होता. आर्किटेक्टरच्या दृष्टीने हा उत्कृष्ट मकबरा आहे. असे म्हटले जाते की, शाहजहांला मध्य प्रदेशच्या बुरहानपुर येतील काळा ताजमहाल पाहूनच आग्र्यात संगमरमरचा ताजमहाल बांधण्याची आयडिया आली.

दरम्यान बुरहानपूर येथील काळ्या ताजमहालाबाबत माहिती तशी कमीच लोकांना आहे. अनेक वर्षांपासून वातावरणाचा मार, पशु-पक्ष्यांचा गोंधळ आणि सरकारचं दुर्लंक्ष सहन सहन केल्यावर २०१९ मध्ये भारतीय पुरातत्व आणि सर्व्हेक्षण विभागाने याची काळजी घेणं सुरू केलं. आज हा काळा ताजमहाल आकर्षण ठरतो आहे.

शाहनवाज खानचा मकबरा

इतिहासकारांनुसार, काळा ताजमहाल शाहनवाज खानचा मकबरा आहे. अब्दुल रहीम खानखानाचा मोठा मुलगा होता शाहनवाज खान. बुरहानपूरमध्ये जन्माला आलेल्या खानच्या बहादुरीचे आणि शौर्याचे किस्से प्रसिद्ध आहे. त्यानेच त्याला मुघल फौजेचा सेनापती केलं होतं. शाहनवाज खान आणि त्याच्या पत्नीला जिथे दफन करण्यात आलं तिथेच काळा ताजमहाल बनवला आहे.

The Hindu मधील एका लेखानुसार, काळ्या दगडापासून तयार केलेल्या या मकबऱ्याला काळाने आणखीन काळं केलं आहे. मकबऱ्याला जवळून पाहिल्यावर लक्षात येतं की, एके काळी हा किती सुंदर असेल.

बुरहापूरमध्येच शाहजहांची दुसरी पत्नी मुमताजने अखेरचा श्वास घेतला होता आणि इथेच तिचा मकबरा तयार केला जाणार होता. मुमताजने इथेच आपल्या १४व्या बाळाला जन्म देऊन अखेरचा श्वास घेतला होता. बुरहानपूरच्या मातीत जास्ती कीटक, वाळवी असल्याने ताजमहाल आग्र्याला बांधण्यात आला. बुरहानपूरचा काळा ताजमहाल आज धुळ खात आहे आणि फार लोकप्रिय होऊ शकला नाही जेवढ्या इतर मुघलकालीन इमारती झाल्या. 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके