शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

इथे लग्नाआधी 5 महिने चिखलात भिजवून ठेवतात नवरी, कारण....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 11:23 IST

आम्ही तुम्हाला सांगतोय हमार ट्राइबबाबत. ज्यात महिलांना लग्नाआधी 5 महिन्यांपर्यंत चिखलात ठेवलं जातं.

जगभरात लग्नाबाबत वेगवेगळ्या प्रथा-परंपरा आहेत. ज्यातील काही तर अशा असतात ज्यांवर विश्वासही बसत नाही. खासकरून काही आदिवासी जमातींमध्ये पार पाडल्या जाणाऱ्या प्रथा. कुठे नवरीला पळवून नेलं जातं तर कुठे मुलींचा बाजार भरवला जातो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका लग्नाच्या अजब परंपरेबाबत सांगणार आहोत. या जमातीमध्ये लग्नाआधी तरूणीला तब्बल 5 महिने मातीमध्ये रहावं लागतं.

आम्ही तुम्हाला सांगतोय हमार ट्राइबबाबत. ज्यात महिलांना लग्नाआधी 5 महिन्यांपर्यंत चिखलात ठेवलं जातं. यादरम्यान महिला ना कुणाला भेटू शकत ना ती बाहेर जाऊ शकत. एकप्रकारे होणारी नवरी 5 महिन्यांपर्यंत बंदीस्त असते. यावेळी महिलेच्या पूर्ण शरीरावर खासप्रकारची लाल माती लावली जाते, जी डोक्यापासून ते पायापर्यंत असते. या मातीला या जमातीमध्ये खास महत्व असतं.

तरूणांना लग्नासाठी दिलं जातं चॅलेंज

हमार ट्राइबमध्ये केवळ महिलांनाच लग्नासाठी आव्हान पार करावं लागतं असं नाही तर पुरूषांसाठीही आव्हान असतं. या जमातीमध्ये ज्या पुरूषांना लग्न करायचं असतं त्यांना बुल जंपचं आव्हान पार करावं लागतं. ज्यात पुरूषांना 3 किंवा 4 गायींच्या वरून उडी मारावी लागते. 

सोबतच या जमातीमध्ये लग्नाची ईच्छा असणाऱ्या पुरूषाने काही गायी आणि बकऱ्या महिलेच्या कुटुंबियांना द्याव्या लागतात. तसेच या जमातीमध्ये लोक 3 ते 4 लग्न करू शकतात. पण यासाठी एक अटही असते. ती म्हणजे प्रत्येक लग्न करण्याआधी त्या महिलेच्या कुटुंबियांना गाय आणि बकऱ्या द्याव्या लागतात. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके