शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

'या' कारणाने एअरपोर्ट चेकींग पॉइंटपुढे पाण्याची बॉटल केलीेये बॅन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2018 15:52 IST

पाण्याच्या बॉटलबाबतचा हा नियम जगभरातील सर्वच एअरपोर्टवर पाळला जातो. याचं काय कारण असावं असा प्रश्न अनेकांना पडत असेल.

(Image Credit: topyaps.com)

तुम्हाला माहीत असेलच किंवा तुम्ही ऐकलं असेल की, एअरपोर्टवर चेकींग पॉइंटच्या पुढे पाण्याची बॉटल घेऊन जाऊ शकत नाही. केवळ चेकींग पॉइंटपर्यंतच तुम्ही पाण्याची बॉटल सोबत ठेवू शकता. पण त्यापुढे तुम्ही पाण्याची बॉटल सोबत घेऊन जाऊ शकत नाही. महत्वाची बाब म्हणजे चेकींग पॉइंटपुढे तुम्ही पाण्याची रिकामी बॉटल घेऊन जाऊ शकता.

पाण्याच्या बॉटलबाबतचा हा नियम जगभरातील सर्वच एअरपोर्टवर पाळला जातो. याचं काय कारण असावं असा प्रश्न अनेकांना पडत असेल. तर याचं कारण आहे सुरक्षा. पाण्याच्या बॉटलमधून कुणीही लिक्विड स्वरुपात कोणत्याही प्रकारचं विस्फोटक घेऊ जाऊ नये म्हणून हा नियम आहे. असे होऊ शकते की, पाण्याच्या बॉटलमध्ये विस्फोटक घेऊ जातील. अशात प्रत्येक प्रवाशाच्या बॉटलमध्ये पाणी आहे की, अजून काही हे तपासणे तसे कठिण आहे. त्यामुळे पाण्याची बॉटलच बॅन केली आहे.  

अमेरिकन इंटेलिजन्स एजन्सीने अल कायदाचा एक हल्ला हाणून पाडला होता. त्यानंतर हा नियंम तयार करण्यात आला. तेव्हापासून जगभरात हा नियम पाळला जातो. 

ज्यावेळी अमेरिकन अधिकारी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी पाहिलं की, हायड्राजन बॉम्ब लिक्विड स्वरुपात मिनरल पाण्याच्या बॉटलमध्ये टाकत होतं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पाण्याच्या बॉटल एअरपोर्टवर बॅन केल्या आहे. 

टॅग्स :AirportविमानतळJara hatkeजरा हटके