शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

बनारसच्या या आंब्याचं नाव ‘लंगडा’ असं का पडलं असेल बरं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 05:59 IST

अजब-गजब । ३०० वर्षांपासूनची कथा

जास्तीत जास्त लोक उन्हाळ्याची आतुरतेने वाट बघत असतात कारण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे गोड गोड आंबे खायला मिळतात. भारतात जवळपास १५०० प्रकारच्या आंब्यांच उत्पादन घेतलं जातं. कमाल म्हणजे या सर्वच आंब्यांची टेस्ट वेगळी आणि मोहात पाडणारी असते. जसे की, हापूस, लंगडा आंबा, बदामी आंबा, केशर आंबा हे जरा जास्तच लोकप्रिय आहेत.

यातील लंगडा आंबा हा अनेकांना जरा वेगळ्या कारणासाठी बुचकळ्यात टाकून जातो. तो असा की, या आंब्याचं नाव लंगडा आंबा का पडलं असावं? एखाद्या फळाचं नाव लंगडा कसं असू शकतं, हे नाव मिळालं तरी कसं? तुमच्याही मनात हा हे प्रश्न उपस्थित होत असतील तर चला जाणून घेऊ याचं उत्तर.

लंगडा आंब्याचा इतिहासलंगडा आंब्याबद्दल जेव्हा पद्मश्री हाजी कलीमुल्लाह यांनी सांगितलं की, लंगडा आंब्याची शेती साधारण २५० ते ३०० वर्षांपूर्वी बनारसच्या काशीमध्ये सुरु करण्यात आली. खूप वर्षांपूर्वी बनारसमध्ये एक पायाने अपंग व्यक्ती राहत होती. त्याच्या जवळचे लोक त्याला लंगडा म्हणूणच हाक मारत. या व्यक्तीने एकदा एक आंबा खाल्ला आणि त्याला तो फारच आवडला. मग त्याने या आंब्याची गुठळी घरातील अंगणात लावली. काही वर्षांनी याला भरपूर आंबे येऊ लागले जे फारच स्वादिष्ट होते. अनेकांना या आंब्याची चव फारच आवडली. ज्यानंतर सर्वांनी मिळून त्या व्यक्तीच्या नावावर याचं नाव लंगडा आंबा असं ठेवलं. तसे भारतात अनेक नावाचे आंबे आहेत, पण लंगडा आंबा या कारणामुळेच खास आहे.कलीमुल्लाह हे देशभरात आंब्याची शेती करण्यासाठी आणि सोबतच नवनवीन प्रजाती विकसित करण्यासाठी ओळखले जातात.

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेMangoआंबा