शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? तुम्हालाही माहीत नसेल कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 09:34 IST

Mark On Water Bottle: तसं तर पाणी कधी खराब होत नसतं आणि जर पाणी स्वच्छ असेल तर बरेच दिवस साठवून ठेवलं जाऊ शकतं. पण तरीही बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते?

Mark On Water Bottle: सध्या उन्हाचा चांगलाच तडाखा वाढला आहे. अशात लोक भरपूर पाणी पितात. पण याचीही काळजी घेतली पाहिजे की, आपण स्वच्छ आणि शुद्ध पाणी पित आहोत. यादरम्यान लोक अलिकडे बॉटलचं पाणी भरपूर पितात जे चांगलं मानलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का की, पाण्याच्या बॉटलवरही एक्सपायरी डेट लिहिलेली असते. तसं तर पाणी कधी खराब होत नसतं आणि जर पाणी स्वच्छ असेल तर बरेच दिवस साठवून ठेवलं जाऊ शकतं. पण तरीही बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? जर तुम्हाला माहीत नसेल याचं उत्तर तर जाणून घ्या...

पाण्याची नसते एक्सपायरी डेट

एक्सपर्ट्सनुसार, पाण्याची एक्सपायरी डेट नसते. पण पाणी स्टोर करण्यासाठी ज्या प्लास्टिकच्या बॉटलचा वापर केला जातो त्याची एक्सपायरी डेट नक्कीच असते. याच कारणाने पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. असं सांगितलं जातं की, ही एक्सपायरी डेट ग्राहकाला हे दर्शवते की, बंद करण्यात आलेल्या वस्तुची गुणवत्ता आणि सुरक्षेचा कालावधी किती आहे. बॉटलमधील पाण्याची एक्सपायरी डेट त्याच्या उच्च गुणवत्तेसाठी निर्धारित केली जाते.

बंद पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षा?

सोबतच पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते कारण ग्राहकाला सांगता यावं की, बॉटलमध्ये बंद पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षेचा कालावधी किती आहे. या तारखेनंतर पाण्याच्या गुणवत्तेवर प्रभाव पडू शकतो आणि याचं सेवन नुकसानकारक ठरू शकतं. हे सुरक्षा आणि आरोग्यासाठी महत्वाचं आहे.

बॉटलची एक्सपायरी डेट

एका दुसऱ्या रिपोर्टनुसार, एक्सपायरी डेटनंतर पाण्याची गुणवत्ता प्रभावित होऊ शकते आणि याचं सेवन सुरक्षित असू शकत नाही. जर एक्सपायरी डेट निघून गेली असेल तर ग्राहकांनी त्यातील पाणी पिऊ नये. हेही खरं आहे की, एका कालावधीनंतर  प्लास्टिक पाण्यात मिक्स होणं सुरू होतं आणि याच कारणाने पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके