शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? तुम्हालाही माहीत नसेल कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 09:34 IST

Mark On Water Bottle: तसं तर पाणी कधी खराब होत नसतं आणि जर पाणी स्वच्छ असेल तर बरेच दिवस साठवून ठेवलं जाऊ शकतं. पण तरीही बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते?

Mark On Water Bottle: सध्या उन्हाचा चांगलाच तडाखा वाढला आहे. अशात लोक भरपूर पाणी पितात. पण याचीही काळजी घेतली पाहिजे की, आपण स्वच्छ आणि शुद्ध पाणी पित आहोत. यादरम्यान लोक अलिकडे बॉटलचं पाणी भरपूर पितात जे चांगलं मानलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का की, पाण्याच्या बॉटलवरही एक्सपायरी डेट लिहिलेली असते. तसं तर पाणी कधी खराब होत नसतं आणि जर पाणी स्वच्छ असेल तर बरेच दिवस साठवून ठेवलं जाऊ शकतं. पण तरीही बॉटलवर एक्सपायरी डेट का लिहिलेली असते? जर तुम्हाला माहीत नसेल याचं उत्तर तर जाणून घ्या...

पाण्याची नसते एक्सपायरी डेट

एक्सपर्ट्सनुसार, पाण्याची एक्सपायरी डेट नसते. पण पाणी स्टोर करण्यासाठी ज्या प्लास्टिकच्या बॉटलचा वापर केला जातो त्याची एक्सपायरी डेट नक्कीच असते. याच कारणाने पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते. असं सांगितलं जातं की, ही एक्सपायरी डेट ग्राहकाला हे दर्शवते की, बंद करण्यात आलेल्या वस्तुची गुणवत्ता आणि सुरक्षेचा कालावधी किती आहे. बॉटलमधील पाण्याची एक्सपायरी डेट त्याच्या उच्च गुणवत्तेसाठी निर्धारित केली जाते.

बंद पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षा?

सोबतच पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते कारण ग्राहकाला सांगता यावं की, बॉटलमध्ये बंद पाण्याची गुणवत्ता आणि सुरक्षेचा कालावधी किती आहे. या तारखेनंतर पाण्याच्या गुणवत्तेवर प्रभाव पडू शकतो आणि याचं सेवन नुकसानकारक ठरू शकतं. हे सुरक्षा आणि आरोग्यासाठी महत्वाचं आहे.

बॉटलची एक्सपायरी डेट

एका दुसऱ्या रिपोर्टनुसार, एक्सपायरी डेटनंतर पाण्याची गुणवत्ता प्रभावित होऊ शकते आणि याचं सेवन सुरक्षित असू शकत नाही. जर एक्सपायरी डेट निघून गेली असेल तर ग्राहकांनी त्यातील पाणी पिऊ नये. हेही खरं आहे की, एका कालावधीनंतर  प्लास्टिक पाण्यात मिक्स होणं सुरू होतं आणि याच कारणाने पाण्याच्या बॉटलवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके