शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

IAS का बनायचं आहे?; UPSC मुलाखतीतील प्रश्नावर ‘याचं’ उत्तर ऐकून पॅनेलिस्टने प्रश्नच बदलला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 17:53 IST

आएएस योगेश मिश्रा यांनी त्यांच्या मुलाखतीत आलेला अनुभव शेअर केला आहे. योगेश मिश्रा हे युपीएसएसी सीएसई २०१३ मध्ये निवडले होते.

नवी दिल्ली – युपीएससी परीक्षा जितक्या कठीण असतात तितकेच परीक्षा पास झाल्यानंतर असणारी मुलाखतही कठीण असते. ज्यात अशाप्रकारे प्रश्न विचारले जातात त्याचा अंदाज तुम्हाला पटकन शोधून काढणं अडचणीचं ठरतं. या मुलाखतीच्या माध्यमातून समोरचा उमेदवार अधिकारी होण्यासाठी पात्र आहे की नाही? हे ठरवलं जातं. त्यामुळे आयएएस होणं किती कठीण काम आहे हे या मुलाखतीवरुनही दिसून येते.

आएएस योगेश मिश्रा यांनी त्यांच्या मुलाखतीत आलेला अनुभव शेअर केला आहे. योगेश मिश्रा हे युपीएसएसी सीएसई २०१३ मध्ये निवडले होते. ही कठीण परीक्षा पास करणारे ते त्यांच्या कुटुंबातील एकमेव व्यक्ती होते. योगेश मिश्रा यांनी एका चॅनेलच्या मुलाखतीत म्हटलं होतं की, मला यूपीएससी(UPSC) मुलाखतीत असा प्रश्न विचारण्यात आला होता जो प्रत्येक उमेदवाराला विचारण्यात येतो.

मी मुलाखत देण्यासाठी गेलो होतो, तेव्हा समोर असणाऱ्या पॅनेलिस्टमधील चेअरमनने मला विचारले, तुला आएएस(IAS) का बनायचं आहे? सर्वसामान्य जेवढे उमेदवार असतात त्यांना हा प्रश्न मुलाखतीत विचारला जातो. त्यावेळी मला काही स्पष्टता नव्हती, म्हणून माझ्या तोंडातून उत्तर आले की, मला स्वत:लाच माहिती नाही मला आयएएस का बनायचं आहे. माझ्यासाठी हे आश्चर्यकारक होते कारण माझ्या उत्तराकडे पॅनेल जास्त लक्ष दिलं नाही ते म्हणाले, मी माझा प्रश्न बदलतो.

त्यानंतर पॅनेलिस्टने प्रश्न विचारला की, तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनिअर होता, चांगल्या पदावर नोकरी करत होता. तरीही तुम्ही सिव्हिल सर्व्हिसमध्ये येण्याचा निर्णय कसा घेतला? पॅनेलिस्टने प्रश्न बदलला तसे मीही माझंही उत्तर बदलले असं योगेश मिश्रा यांनी सांगितले. यूपीएसएसीच्या मुलाखतीत कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारतील हे तुम्हाला माहिती नाही. पण पॅनेल कोणत्याही उमेदवारामध्ये हे पाहते की, तणावाच्या स्थितीत तुम्ही स्वत:चं भान विसरता की स्वत:ला नियंत्रणात ठेवता असं योगेश यांनी सांगितले.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग