शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

शरीरातील असा कोणता भाग आहे जो अग्नी दिल्यावरही जळत नाही? जाणून घ्या उत्तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2024 14:08 IST

Knowledge :तुम्हाला माहीत आहे का की, अग्नी दिल्यावर शरीराचा कोणता भाग जळत नाही? तेच आज आम्ही सांगणार आहोत.

Knowledge : परंपरेनुसार मृत्यूनंतर व्यक्तीला अग्नी देऊन मुक्ती दिली जाते. मृत शरीराला अग्नी दिल्यावर काही तासांमध्ये शरीर जळून राख बनतं. यावेळी हाडेही राख बनतात. पण काही हाडे पूर्ण जळत नाहीत. नंतर या अस्थी नदीमध्ये विसर्जित केल्या जातात. पण यावेळी शरीरातील एक असा भाग असतो जो या आगीत जळत नाही आणि राखही होत नाही. तुम्हाला माहीत आहे का की, अग्नी दिल्यावर शरीराचा कोणता भाग जळत नाही? तेच आज आम्ही सांगणार आहोत.

सामान्यपणे 670 ते 810 डिग्री सेल्सियस दरम्यान तापमानात शरीर 10 मिनिटात वितळू लागतं. ते 20 मिनिटांनी हाडांपासून नरम टिश्यू निघून जातात. तर 30 मिनिटांमध्ये पूर्ण त्वचा जळून जाते. कवटीवर भेगा पडू लागतात. एका माहितीनुसार 40 मिनिटांनंतर शरीरातील आतील अवयव जळून स्पंजसारखे दिसू लागतात. 50 मिनिटांनी हात आणि पाय जळून जातात. त्यानंतर धड जळून राख होतं. मानवी शरीर पूर्ण जळण्यासाठी 2 ते 3 तासांचा वेळ लागतो. पण त्यानंतरही एक भाग जळत नाही.

कोणते अवयव जळत नाहीत?

मृत्यूनंतर कुणाला अग्नी दिल्यावर पूर्ण शरीर जळून राख बनतं. पण फक्त दात जळत नाहीत. शरीर जळाल्यानंतर हा एक भाग जो तसाच राहतो. वैज्ञानिकांनुसार, दात न जळण्यामागे सायंटिफिक कारण आहे. दात हे कॅल्शिअम फॉस्फेटपासून बनलेले असतात आणि ते आगीत जळत नाही. अग्नी दिल्यावर दातांवरील नरम ऊती जळून जातात. तर सगळ्यात कठोर ऊती तशाच राहतात. ऊती म्हणजे अनेक कोशिकांपासून बनलेला समूह असतो. 

काही हाडेही कमी तापमानावर पूर्ण जळून राख होत नाहीत. वैज्ञानिकांनुसार शरीरातील सगळी हाडे जाळण्यासाठी 1292 डिग्री फ़ारेनहाइट इतक्या उच्च तापमानाची गरज असते. इतक्या तापमानातही कॅल्शिअम फॉस्फेट पूर्णपणे जळून राख होत नाही.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके