शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

शरीरातील कोणता अवयव सहन करू शकत नाही जास्त उष्णता? वाचा काय होतात परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2024 15:02 IST

तुम्हाला जर विचारलं की, शरीराच्या कोणत्या भागाला सगळ्यात जास्त उन्हाचा फटका बसतो? तर सामान्यपणे बरेच लोक त्वचा असं उत्तर देतील.

सध्या देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये तापमान भयंकर वाढलेलं आहे. ज्यामुळे लोकांचं जगणं मुश्कील झालंय. लोक उष्माघाताने आणि उन्हामुळे होणाऱ्या अनेक समस्यांमुळे जीव गमावत आहेत. उन्हाळ्यात शरीराला चांगलाच फटका बसतो. शरीरातील पाणी कमी झाल्याने गंभीर समस्या होतात. पण तुम्हाला जर विचारलं की, शरीराच्या कोणत्या भागाला सगळ्यात जास्त उन्हाचा फटका बसतो? तर सामान्यपणे बरेच लोक त्वचा असं उत्तर देतील. पण हे उत्तर चुकीचं आहे. याचं बरोबर उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. जेणेकरून तुम्ही काळजी घेऊ शकाल.

दिल्ली आणि राजस्थानच्या अनेक भागांमध्ये तापमान 50 च्या वर गेलं आहे. ज्यामुळे लोकांचं घराबाहेर निघणं बंद झालंय. जेव्हा तापमान 48 ते 50 डिग्री सेल्सियस दरम्यान पोहोचतं तेव्हा मानवी शरीरासाठी ते खूप जास्त धोकादायक असतं. मानवी शरीराचं तापमान सामान्यपणे 98.6 डिग्री फारेनहाइट असतं. हे 37 डिग्री सेल्सियसच्या बरोबरीत असतं. असं मानलं जातं की, मनुष्य जास्त जास्त 108.14 डिग्री फारेनहाइट किंवा 42.3 डिग्री सेल्सियस तापमानात जगू शकतात.

तापमानाचा कशावर जास्त प्रभाव?

48-50 डिग्री सेल्सियस तापमान मानवी शरीराला सोसणं अवघड असतं. मेंदू आणि तंत्रिका तंत्र 50 डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक तापमानात जास्त वेळ राहिल्याने मेंदुला फार जास्त नुकसान होतं. 46-60 डिग्री सेल्सियस दरम्यान तापमान असल्यावर मेंदुतील कोशिका मरू लागतात. कारण कारण मेंदुच्या कोशिकांमध्ये प्रोटीन गोठणं सुरू होतं. 

तापमान जास्त झाल्यावर मांसपेशींमध्ये समस्या सुरू होतात. शरीरातील पाणी कमी होणं आणि इलेक्ट्रोलाइटचं असंतुलन यामुळे मांसपेशी आकुंचन पावतात. ज्यामुळे सोपी सोपी कामंही करता येत नाही. त्याशिवाय जास्त उष्णतेमुळे चट्टे पडतात आणि आतील रक्त बाहेर येऊ लागतं. त्वचेजवळच्या रक्त कोशिका फुटू शकतात. 

ऑक्सीजन किंवा पोषक तत्व कमी असलेल्या भागांमध्ये रक्तप्रवाह वाढतो. तेच श्वास घेण्याचं प्रमाण वाढतं. ज्यामुळे श्वास घेण्याची समस्या होऊ शकते. सोप्या पद्धतीने समजून घ्यायचं तर 50 डिग्री सेल्सियस पेक्षा अधिक तापमानात जास्त वेळ राहिल्याने थकवा, हीटस्ट्रोक आणि मृत्यूही होऊ शकतो.

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सHealthआरोग्य