शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

जर मनुष्यांचं अस्तित्व संपलं तर पृथ्वीवर राज्य करणार 'हा' समुद्री जीव, वैज्ञानिकांचा दावा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 14:43 IST

मनुष्य पृथ्वीवरून लुप्त झाल्यावर किंवा मनुष्यांचं अस्तित्व संपल्यावर पृथ्वीवर कोण शक्तिशाली असेल किंवा कोणत्या जीवाचं राज्य असेल?

Humanity Disappears From Earth: पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारचे जीव आणि प्राणी राहतात. मनुष्य हे पृथ्वीवरील सगळ्यात बुद्धिमान प्राणी मानले जातात. वैज्ञानिक नेहमीच असा दावा करतात की, कधी ना कधी पृथ्वीचा नाश होईल आणि पृथ्वीवरून मनुष्य लुप्त होतील. अशात अनेकांना असाही प्रश्न पडला असेल की, मनुष्य पृथ्वीवरून लुप्त झाल्यावर किंवा मनुष्यांचं अस्तित्व संपल्यावर पृथ्वीवर कोण शक्तिशाली असेल किंवा कोणत्या जीवाचं राज्य असेल? या प्रश्नाचं उत्तर वैज्ञानिकांनी दिलं आहे. 

वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, मानवी अस्तित्व नष्ट झाल्यावर किंवा संपल्यावर पृथ्वीवर ऑक्टोपस राज्य करतील. वैज्ञानिकांनुसार, ऑक्टोपस जीव बुद्धिमान असण्यासोबतच टॅलेंटेडही आहेत. असं सांगण्यात आलं आहे की, पाण्यात राहणारा हा जीव पृथ्वीवर राज्य करण्यासाठी पूर्णपणे फीट आहे. कारण त्यात समस्या सोडवण्याची, शिकण्याची क्षमता जास्त आहे. हेच कारण आहे की, हे जीव इतर जीवांपेक्षा वेगळे आहेत.

ऑक्टोपसची खासियत

ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीचे प्रोफेसर टिम कॉलसन म्हणाले की, 'ऑक्टोपस सगळ्यात जास्त बुद्धिमान जीव आहे आणि त्यांच्यात एकमेकांसोबत कम्यूनिकेट करण्याची क्षमताही जास्त आहे. तसेच त्यांच्यात शिकण्याची ईच्छा जास्त आहे. इतकंच नाही तर ते आपल्या कामात निपुण असतात आणि त्यांच्या या खासियतमुळेच मनुष्यांचं अस्तित्व नष्ट झाल्यावर ते पृथ्वीवर राज्य करू शकतील'. 

प्रोफेसर पुढे म्हणाले की, 'ऑक्टोपस खऱ्या आणि व्हर्चुअल गोष्टींमध्ये अंतर करणे आणि कोडी सोडवण्यातही चांगले आहेत. ते आपल्या पर्यावरणासोबत फीट बसतात आणि खोल समुद्रापासून ते जमिनीवरही काही वेळ राहू शकण्यास सक्षम असतात'. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके