शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

बंदुकीच्या गोळीत असं काय असतं की, शरीरात घुसताच व्यक्तीचा मृत्यू होतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 19:18 IST

तुम्ही कधी विचार केलाय का की एका बंदुकीच्या गोळीत असं काय असतं की, ती लागताच व्यक्तीचा मृत्यू होतो?

एका छोटीशी गोळी शरीरात जाते आणि व्यक्तीचा जीव शरीरातून बाहेर फेकते. सिनेमा असो वा प्रत्यक्षात सामान्यपणे असंच होतं. पण तुम्ही कधी विचार केलाय का की एका बंदुकीच्या गोळीत असं काय असतं की, ती लागताच व्यक्तीचा मृत्यू होतो?

आधी तर हे समजून घ्यावं लागेल की, बंदुकीतील गोळी काम कसं करते. बंदुकीचा ट्रिगर दाबल्यावर जे कार्टिज निघतं, त्याचे तीन भाग असतात. प्रायमर, बॉक्स किंवा केस आणि बुलेट. कार्टिजचा सर्वात मागचा भाग प्रायमर असतो. याने फायरिंगवेळी बारूदमध्ये स्फोट होतो. मधे केस असतं. यातच दारूगोळा भरलेला असतो. गोळी चालवताच केस बंदुकीतून निघून खाली पडतं.

आता येतो तो भाग जो एखाद्या व्यक्तीच्या शरीराला चीरत आत शिरतो. कार्टिजच्या सर्वात पुढच्या भागाला बुलेट म्हणतात. हा भाग लेड किंवा शिसे या विषारी पदार्थापासून तयार केला जातो. जेव्हा बंदुकीचा ट्रिगर दाबला जातो. तेव्हा प्रायमरवर वेगाने वार होतो. या वारामुळे बुलेट केसमध्ये स्पार्क निर्माण होतो आणि केसमधील दारूगोळ्यात स्फोट होतो. यामुळे केस बुलेटपासून वेगळा होऊन जमिनीवर पडतो. स्फोट झाल्याने बुलेट वेगाने पुढे जाते.

गोळीने मृत्यू कसा होतो?

शिसे एक विषारी पदार्थ असतो. याने मृत्यू होण्याची शक्यता कमी असते. तसेही गोळीमुळे मृत्यू होण्याची अनेक कारणे असतात. एक बुलेट वेगाने एकदम सरळ शरीराच्या आत शिरते. आपल्या मार्गात येणारी स्कीन आणि शरीराच्या आतील अवयवांना चिरत बाहेर निघते. अनेकदा हाडांना भिडल्याने शरीरातच अडकून राहते.

अशात गोळी लागल्याने शरीरातून रक्त निघणं सुरू होतं. जास्त रक्त वाहून गेल्याने व्यक्तीचा मृत्यू होतो. अनेकदा अशा अवयवांवर गोळी लागते ज्याने शरीर लगेच निष्क्रिय होऊ लागतं. जसे की, हृदय किंवा मेंदू. अनेकदा अर्ध जळालेल्या दारूगोळ्यामुळेही व्यक्तीचा मृत्यू होतो. बुलेट शरीरात जेव्हा शिरते तेव्हा फार गरम असते. अशात अवयव डॅमेज होऊ शकतात. जे नंतर मृत्यूचं कारण ठरतात.  

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके