शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

इथे नवरदेवाला हुंड्यात मिळतात २१ विषारी साप, त्याशिवाय होत नाही लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 14:59 IST

जगभरात लग्नाचे वेगवेगळे रितीरिवाज बघायला मिळतात. खासकरुन भारतात तर त्याहूनही वेगळे रितीरिवाज बघायला मिळतात.

(Image Credit : AmarUjala)

जगभरात लग्नाचे वेगवेगळे रितीरिवाज बघायला मिळतात. खासकरुन भारतात तर त्याहूनही वेगळे रितीरिवाज बघायला मिळतात. आता लग्नात गिफ्ट म्हणूण किंवा हुंडा म्हणूण पैसे किंवा गाडी दिल्याचं तुम्ही पाहिलं असेलच. पण कधी तुम्ही हुंड्यात विषारी साप दिलं जात असल्याचं कधी कुठे ऐकलंय का? नसेल ऐकलं. पण हे खरंय.

मध्य प्रदेशच्या गौरिया समाजात ही प्रथा आहे. इथे लोक सासऱ्याकडून जावयाला हुंड्यात २१ विषारी साप दिले जातात. या समाजात गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. यामागे अशी मान्यता आहे की, या समाजातील एखादी व्यक्ती जेव्हा मुलीला जर लग्नात साप देत नसेल तर त्या मुलीचं लग्न लवकरच तुटतं. 

असंही बोललं जातं की, मुलीचं लग्न जुळताच सासरा जावयाला गिफ्ट देण्यासाठी साप पकडणे सुरु करतात. या अनेक विषारी सापांचाही समावेश असतो. येथील लहान मुलांना देखील विषारी सापांची अजिबातच भीती वाटत नाही. उलट ते या सापांसोबत सहजपणे खेळताना दिसतात. 

या समाजातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा साप पकडने आणि त्यांचे खेळ करणे हा आहे. हेच कारण आहे की, सासरा जावयाला हुंड्यात साप देतात. जेणेकरुन तो या सापांच्या माध्यमातून कमाई करु शकेल आणि परिवाराचं पोट भरु शकेल. 

या समाजात सापांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही कठोर नियमही केले आहेत. असे म्हटले जाते की, जर साप त्यांच्या टोपलीत मरण पावला तर संपूर्ण कुटुंबातील लोक टक्कल करतात. सोबतच समाजातील लोकांना जेवणही द्यावं लागतं. 

टॅग्स :snakeसापMadhya Pradeshमध्य प्रदेशmarriageलग्न