शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

देशातील असे रेल्वे स्टेशन जिथून तुम्ही चालत दुसऱ्या देशात जाऊ शकता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 09:28 IST

Indian Railway: तुम्ही कधी विचार केलाय का की, देशात एखादं असं स्टेशन असेल जिथे उतरून तुम्ही थेट तुम्ही दुसऱ्या पोहोचू शकता. नसेल केला तर अशाच दोन स्टेशनबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Indian Railway: भारतीय रेल्वेबाबत नेहमीच वेगवेगळी इंटरेस्टींग माहिती समोर येत असते. अशीच एक माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तशी तर याबाबत काही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण दोन असे स्टेशन आहेत जे देशाच्या अगदी शेवटी आहेत.

तुम्ही कधी विचार केलाय का की, देशात एखादं असं स्टेशन असेल जिथे उतरून तुम्ही थेट तुम्ही दुसऱ्या पोहोचू शकता. नसेल केला तर अशाच दोन स्टेशनबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, देशातील शेवटच्या रेल्वे स्टेशनबाबत सांगायचं तर एक बिहारच्या अररिया जिल्ह्यात आहे, तर दुसरं पश्चिम बंगालमध्ये आहे. अररियातील जोगबनी स्टेशनला देशातील शेवटचं रेल्वे स्टेशन मानलं जातं कारण इथे रेल्वेतून उतरून तुम्ही चालत चालत नेपाळमध्ये जाऊ शकता.

पश्चिम बंगालचं सिंहाबाद स्टेशनही देशातील शेवटचं रेल्वे स्टेशन मानलं जातं. दक्षिण भारतात जिथे समुद्री सीमा सुरू होते, तेथील एका स्टेशनला सुद्धा देशातील शेवटचं स्टेशन मानलं जातं. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील हबीबपूर भागातील सिंहाबाद स्टेशन देशातील शेवटचं स्टेशन आहे.

हे स्टेशन बांग्लादेशच्या सीमेच्या जवळ आहे. इंग्रजांच्या शासन काळात त्यांनी हे स्टेशन बनवलं होतं. हे स्टेशन बांग्लादेशच्या इतक्या जवळ आहे की, लोक काही किमी दूर चालत पायी बांग्लादेशमध्ये पोहोचू शकतात. या स्टेशनचा जास्तीत जास्त वापर मालगाड्यांसाठी केला जातो. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके