शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

एका जिद्दीची कहाणी! 'लंडनच्या आजीबाईंची खानावळ'; वाचून डोळ्यात पाणी येईल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 13:12 IST

नवऱ्यासोबत जाताना २ मुलींना घेऊन गेल्या. तर बाकीच्या मुलींना नातेवाईकांच्या भरवशावर इथेच सोडून दिलं.

मुंबई - १९५० च्या दशकात घरची हलाखीची परिस्थिती आणि पदरी ५ मुली अन् विधवा म्हणून जीवनात आलेली निराशा अशा संघर्षमय जीवन जगत असलेल्या राधाबाई वनारसे, यवतमाळच्या रस्त्यावर भाजी विकण्याचं काम करत होत्या. अचानक त्यांच्या आयुष्यात इंग्लडहून आलेला व्यक्ती येतो, त्याच्याशी लग्न करुन राधाबाई बोटीने लंडनला जातात. येथून सुरु होतो राधाबाईंच्या आयुष्यातील खडतर प्रवास. 

नवऱ्यासोबत जाताना २ मुलींना घेऊन गेल्या. तर बाकीच्या मुलींना नातेवाईकांच्या भरवशावर इथेच सोडून दिलं. लंडनला गेलेल्या राधाबाई यांचं जीवन सुरळीत सुरु असताना थोड्या आजाराच्या निमित्ताने त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. राधाबाईंचा संसार पुन्हा उघड्यावर आला. त्यातच घरातल्यांनी घराबाहेर काढले. 

ऐन हिवाळ्याच्या दिवसात घराबाहेर पडलेल्या राधाबाई अनोळख्या या देशामध्ये सोबतीला कोणी आपलं माणूस नाही. बाहेर बर्फ पडत होता, हाताला दोन मुली, नववारी साडी नेसलेली बाई लंडनच्या रस्त्यावर एकटी सुन्न मनस्थितीत बसलेली होती. जीवनात पुढे काय करायचं? कसं जगायचं? मुलींना कसं जगवायचं? अशा अनेक प्रश्नांनी डोक्यात विचारांचे काहूर माजलं होतं. 

अशातच एक भला माणूस त्यांच्याजवळ येऊन विचारपूस करतो. इंग्रजी येत नसलेल्या राधाबाई कसाबसा त्याच्याशी संवाद साधतात. यामध्ये तो माणूस तिला विचारतो तुम्हाला काय जमतं? यावर तिने स्वयंपाक असं उत्तर दिल. तो माणूस राधाबाईला घरी घेऊन जातो. घरातील मोकळी जागा देऊन सांगतो स्वयंपाक करा. हळूहळू मराठमोळ्या आजीबाईच्या जेवणाची चव लोकांना येत जाते तसतसं आजीबाई वनारसे खानावळ लंडनमध्ये प्रसिद्ध होऊ लागते. 

लंडनमध्ये असणाऱ्या मराठी माणसांच्या जीभेचे चोचले पुरवण्याचं काम आजीबाईच्या खानावळीतून होत असे. शिक्षणासाठी आणि कामासाठी वास्तव्य करणाऱ्या लोकांची खानावळीसाठी गर्दी होते. तिथून पुढचा प्रवास म्हणून आजीबाईंची खानावळ मोठ्या जागेत विस्तारते. अगदी पु.लपासून अत्रेपर्यंत अनेक जण लंडनला गेल्यानंतर आजीबाईंच्या खानावळीत जेवायला जात असे. आजीबाईंची खानावळ नावारुपाला आली. निरक्षर असणाऱ्या आजीबाईंचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत गेला. आजीबाईंचे जेव्हा निधन झालं त्यावेळी लंडनमध्ये त्यांच्या मालकीचे ५ फ्लॅट होते. त्यांच्या अंत्यविधीला राणीचा प्रतिनिधी म्हणून लंडनचे मेयर उपस्थित होते. अशा आजीबाईंची खरी कहानी ऐकून एका गोष्टीचं तात्पर्य लक्षात घ्यायला हवं जीवनात संघर्ष अनेक येतील. पण त्याच जिद्दीने पुढे जाण्याची धमक तुमच्यात असली तर तुमचं आयुष्यात यश नक्की मिळतं   

टॅग्स :LondonलंडनLondon Mayorलंडन महापौर