शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

200 वर्षानंतर पृथ्वीवर जगणं होईल अशक्य, कारण मनुष्यांचं पादणं आणि ढेकर देणं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 12:56 IST

कधी सांगितलं जातं की, उल्कापिंडामुळे पृथ्वी नष्ट होईल तर कधी सांगितलं जातं की, एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे पृथ्वी नष्ट होईल. 

ज्याप्रमाणे जगभरात वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की, जर पृथ्वी नष्ट झाली तर कसं होईल? नेहमीच वेगवेगळे रिसर्च समोर येत असतात ज्यात एक्सपर्ट त्यांच्या अभ्यासानुसार पृथ्वीचा शेवट कधी आणि कसा होणार हे सांगत असतात. कधी सांगितलं जातं की, उल्कापिंडामुळे पृथ्वी नष्ट होईल तर कधी सांगितलं जातं की, एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे पृथ्वी नष्ट होईल. 

पण नुकताच याबाबत एक अभ्यास समोर आला ज्यावर विश्वास तर बसणार नाही, पण सोबतच हसूही येईल. या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, मुळात केवळ मनुष्यांमुळेच पृथ्वी 200 वर्षात राहण्या लायक राहणार नाही. याची कारणेही हैराण करणारी आहेत.

एक्सपर्ट्सनुसार, दोनशे वर्षात इतकी दुर्गंधी असेल की, इथे श्वास घेणंही अशक्य होईल. ही दुर्गंधी मनुष्यांची ढेकर आणि पादण्यातून पसरेल. वयोवृद्ध लोक इतका गॅस सोडतील की, पृथ्वीवर मीथने आणि नायट्रस ऑक्साइड सगळीकडे पसरेल. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग आणखी वाढेल. सोबतच लोकांना श्वास घेण्यास फार जास्त समस्या होईल.

एक्सपर्ट्सनुसार, जगात पुढील 200 वर्षात ग्लोबल वार्मिंगची समस्या खूप जास्त वाढेल. समुद्राचं पाणीही वाफ होईल. तसेच पृथ्वीचं तापमान खूप जास्त वाढेल. इतक्या उष्णतेमुळे जगात लोकांना राहणं अवघड होईल. अशात पृथ्वीची अवस्था वीनस ग्रहासारखी होईल, जिथे मनुष्यांचं राहणं अशक्य आहे. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके