शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

200 वर्षानंतर पृथ्वीवर जगणं होईल अशक्य, कारण मनुष्यांचं पादणं आणि ढेकर देणं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 12:56 IST

कधी सांगितलं जातं की, उल्कापिंडामुळे पृथ्वी नष्ट होईल तर कधी सांगितलं जातं की, एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे पृथ्वी नष्ट होईल. 

ज्याप्रमाणे जगभरात वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा अनेकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की, जर पृथ्वी नष्ट झाली तर कसं होईल? नेहमीच वेगवेगळे रिसर्च समोर येत असतात ज्यात एक्सपर्ट त्यांच्या अभ्यासानुसार पृथ्वीचा शेवट कधी आणि कसा होणार हे सांगत असतात. कधी सांगितलं जातं की, उल्कापिंडामुळे पृथ्वी नष्ट होईल तर कधी सांगितलं जातं की, एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे पृथ्वी नष्ट होईल. 

पण नुकताच याबाबत एक अभ्यास समोर आला ज्यावर विश्वास तर बसणार नाही, पण सोबतच हसूही येईल. या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, मुळात केवळ मनुष्यांमुळेच पृथ्वी 200 वर्षात राहण्या लायक राहणार नाही. याची कारणेही हैराण करणारी आहेत.

एक्सपर्ट्सनुसार, दोनशे वर्षात इतकी दुर्गंधी असेल की, इथे श्वास घेणंही अशक्य होईल. ही दुर्गंधी मनुष्यांची ढेकर आणि पादण्यातून पसरेल. वयोवृद्ध लोक इतका गॅस सोडतील की, पृथ्वीवर मीथने आणि नायट्रस ऑक्साइड सगळीकडे पसरेल. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग आणखी वाढेल. सोबतच लोकांना श्वास घेण्यास फार जास्त समस्या होईल.

एक्सपर्ट्सनुसार, जगात पुढील 200 वर्षात ग्लोबल वार्मिंगची समस्या खूप जास्त वाढेल. समुद्राचं पाणीही वाफ होईल. तसेच पृथ्वीचं तापमान खूप जास्त वाढेल. इतक्या उष्णतेमुळे जगात लोकांना राहणं अवघड होईल. अशात पृथ्वीची अवस्था वीनस ग्रहासारखी होईल, जिथे मनुष्यांचं राहणं अशक्य आहे. 

टॅग्स :Interesting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सJara hatkeजरा हटके